मुख्यमंत्रिपद वाटून घेणार सेना-भाजप
मुंबई – शिवसेना व भाजपच्या वतीने राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिली अडीच […]
मुंबई – शिवसेना व भाजपच्या वतीने राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिली अडीच […]
क्वालालंपूर – मलेशिया येथे बोट उलटून ६६ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून, ते बोटीतील प्रवाशांचा
मुंबई – रिपब्लिकन पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून जास्त जागा पाहिजेत. विधानसभेत एकूण २५ जागा मिळाव्यात तसेच त्या जागांवर मित्रपक्षांचे
मुंबई – अंडरवर्ल्डकडून प्रीती झिंटाला त्रास देऊ नका अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी नेस वाडिया यांचे वडिल नुस्ली वाडिया
प्रीती झिंटा प्रकरण; नेस वाडियांच्या वडिलांना धमकी आणखी वाचा
भास्कर जाधव यांची उचलबांगडी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आणखी वाचा
मुंबई – मुंबईत सुरु असलेल्या पोलिस भरतीसाठी आलेल्या आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. गहिनीनाथ लटपटे असे मृत युवकचे नाव
मुंबई – राष्ट्रवादीत मनमानी सुरु असल्याचा आरोप करून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी आमदार मंदा म्हात्रे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे चित्र
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या मंदा म्हात्रे सेनेच्या वाटेवर आणखी वाचा
पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एका कुटुंबाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. कामशेत येथील ताजे पेट्रोल पंपाजवळ पहाटे तीन
मुंबई – पावसाळ्यात वीज कोसळून होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानी रोखण्यासाठी आता एक यंत्रणा उभारण्यात येत आहे त्यामुळे वीज कुठे पडणार
नाशिक – नाशिक येथे उद्यापासून काद्यांचा लिलाव सुरू होणार आहे. १० जुलैपर्यंत योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याच्या अटीवर कांद्याचा लिलाव
मुंबई – चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने आता गृहखातेही खडबडून जागे झाले आहे. भर उन्हात भरतीप्रक्रिया राबविताना शारीरिक क्षमतेच्या तपासणीसाठी पाच
मुंबई – वाढत्या महागाईवर आमचे लक्ष आहे. गेल्या दोन महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीचा महागाईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे योग्य प्रकारे अन्न
अन्न व्यवस्थापन योग्य झाल्यास महागाईला आळा ;रघुराम राजन आणखी वाचा
पुणे – वॉरंटीच्या काळात नादुरूस्त झालेला हॅंडसेट बदलून न देता ग्राहकाची फसवणूक करणे सॅमसंग कंपनीला महागात पडले आहे. मोबाईलची किंमत
वॉरंटी काळात हॅंडसेट बदलून न दिल्याने ग्राहक न्यायालयात दंड आणखी वाचा
नवी दिल्ली – इराकमधील हिंसाचारामुळे नरेंद्र मोदी सरकारपुढील प्राधान्याचा विषय इराकमधील हिंसाचारग्रस्त तिक्रीत भागात अडकलेल्या भारतीयांची लवकरात लवकर तेथून सुटका
पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा 88.32 टक्के निकाल लागला असून, हा आजवरचा बारावीप्रमाणे विक्रमी निकाल आहे. दहावी परीक्षेत यंदाही
ढाका – मीरपूरमध्ये झालेल्या दुसरया एकदिवसीय सामन्यात भारताने बांगलादेशी वाघांचा ५८ धावात फडशा पडत आश्चर्यकारकरित्या ४७ धावांनी विजय मिळवला आहे.
मुंबई – काही राजकारणी लोकांना प्रसिद्धीची फार हाव असते. त्यांना असे वाटते की आपले पोस्टर शहराच्या प्रत्येक भागात असावेत, पण
मुंबई-मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित केल्या जाणा-या सातच्या बातम्या १८ जून २०१४पासून पुन्हा प्रसारित केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई दूरदर्शनचे