शिवाजी महाराज

बिहार दिनाचे अर्थकारण

    बिहार दिनाचे राजकारण तर गाजले, पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या राजकारणाचे रूपांतर अर्थकारणात करून या राजकारणाला मोठीच चातुर्यपूर्ण …

बिहार दिनाचे अर्थकारण आणखी वाचा

हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार

पुणे, दि. १८ – नेपोलियन आणि अलेक्झांडर यांसारख्या राजांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द दैदीप्यमान आहे. मात्र, अन्य प्रदेशांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची …

हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार आणखी वाचा

नागपूर : महानाट्य महोत्सवाची अपेक्षा पूर्ण करू

नागपूर, दि. १५ – श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरील जाणता राजा व डॉ. आंबेडकरांवरील क्रांतिसूर्य यांनी शहरात महानाट्यांची परंपरा सुरू केली …

नागपूर : महानाट्य महोत्सवाची अपेक्षा पूर्ण करू आणखी वाचा

सेंद्रीय शेती हेच भारताचे प्राचीन वैभव आणि उज्वल भविष्यकाळ वसुंधरा महोत्सवात ना धो महानोर यांचे आवाहन

पुणे-ऋषी आणि कृषी संस्कृतीचा आपला देश जगाला शिकवीत होता.हे सगळे आम्ही घालवून बसलो.जमिनीची,मातीची,पिकाची,शेताची आणि खेड्यापाड्याच्या श्रीमंतीची रया गेली.यातून बाहेर पडण्यासाठी …

सेंद्रीय शेती हेच भारताचे प्राचीन वैभव आणि उज्वल भविष्यकाळ वसुंधरा महोत्सवात ना धो महानोर यांचे आवाहन आणखी वाचा

शिवकालीन गड किल्ल्याच्या विकासासाठी ८५ कोटींची तरतूद- मुख्यमंत्री चव्हाण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे  जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी आणि शिवकालीन गड किल्ल्यांच्या विकासासाठी ८५ …

शिवकालीन गड किल्ल्याच्या विकासासाठी ८५ कोटींची तरतूद- मुख्यमंत्री चव्हाण आणखी वाचा

घाशीराम तेंडुलकर यांचा पुष्पगुच्छ

भारतावर आठशे वर्षे असलेली तालीबानी सत्ता उध्वस्त करणार्‍या मराठेशाही आणि नंतर पेशवे यांच्या कामगिरीचा ऐतिहासिक अर्थ समजला नाही तर उरता …

घाशीराम तेंडुलकर यांचा पुष्पगुच्छ आणखी वाचा

संतांनी सर्व धर्म समभावाचा संदेश दिला – डॉ. एस. एन. पठाण

पुणे, दि.१८ नोव्हेंबर- ‘‘समाजातील सर्व घटकांना आपलेपणाने सामावून घेऊन संतांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला’’, असे उद्गार राष्ट*संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे …

संतांनी सर्व धर्म समभावाचा संदेश दिला – डॉ. एस. एन. पठाण आणखी वाचा

येत्या नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

पुणे, दि.२७ (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात प्रथमच अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेण्यासाठी संत साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, राज्यातील विविध …

येत्या नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आणखी वाचा

अल् कायदाच्या सुनामी स्फोटमालिकांची एक हजार अकरा वर्षांची परंपरा

दिल्लीतील स्फोटांनी जेहादी दहशतवादी हल्ल्यांनी देशाच्या सुरक्षेच्या दरवाज्यावर पुन्हा एकदा थाप दिली आहे. जेहादी दशहतवादी हल्ल्यांचे वैशिष्ठ्य असे की, अशाच …

अल् कायदाच्या सुनामी स्फोटमालिकांची एक हजार अकरा वर्षांची परंपरा आणखी वाचा

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा

राळेगण सिद्धी -भीमरूपी या स्तोत्रात मारुतीचे वर्णन असे आहे की,‘आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा’ …

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा आणखी वाचा

अण्णांचे राळेगण सिद्धी-एकविसाव्या शतकातील सेवाग्राम

गेली बत्तीस वर्षे ज्या गावाने संपूर्ण व्यसन मुक्ती, शेतीत पाणी अडवा पाणी जिरवा, चराईबंदी, झाडावर कुर्‍हाडबंदी असे उपक्रम राबविले आहेत …

अण्णांचे राळेगण सिद्धी-एकविसाव्या शतकातील सेवाग्राम आणखी वाचा

भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी आंदोलने उभी राहण्याची शक्यता – भय्याजी जोशी

पुणे- भ्रष्टाचाराच्या विरोधात देशात आगामी काळात मोठी आंदोलने उभी राहण्याची शक्यता आहे याबाबत आता जबाबदार नागरिकांनी केवळ मूक दर्शक तर …

भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी आंदोलने उभी राहण्याची शक्यता – भय्याजी जोशी आणखी वाचा

शिवचरित्र कथनाचा महामेरू उभारणारे बाबासाहेब पुरंदरे – नव्वदीत प्रवेश

भारतासारख्या महाकाय देशात उत्तरेकडून येणार्‍या हजार वर्षाच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देणार्‍यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे एकमेवाद्वितीय स्थान आहे तेच …

शिवचरित्र कथनाचा महामेरू उभारणारे बाबासाहेब पुरंदरे – नव्वदीत प्रवेश आणखी वाचा

शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वात व्यापक – बाबासाहेब पुरंदरे

पुणे – गेल्या शंभर वर्षात शंभराहून अधिक चरित्रकारांनी शिवाजीमहाराजांवर चरित्र लेखनाचा प्रयत्न केला असला तरी शिवाजी महाराजांचे चरित्र येवढे व्यापक …

शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वात व्यापक – बाबासाहेब पुरंदरे आणखी वाचा

देहूमंदिरातून पालख्या पंढरपूरसाठी रवाना

‘ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस’ हा जणू आळंदी आणि देहू येथून निघणार्यार पालखी सोहळ्यातील मंत्रच असतो. सव्वातीनशे वर्षापूर्वी …

देहूमंदिरातून पालख्या पंढरपूरसाठी रवाना आणखी वाचा

वारकऱ्यांसाठी राज्य शासनाचा २६० कोटी रुपयांचा निधी

पुणे: पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळ विकसित करण्यासाठी राज्यशांसनाने २६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून प्रत्येक मुक्कामाच्या गावी …

वारकऱ्यांसाठी राज्य शासनाचा २६० कोटी रुपयांचा निधी आणखी वाचा

नागपूर : ग्रामगीता चितन महोत्सवाचा कस्तुरचंद पार्कवर समारोप

नागपूर १७ मार्च – जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ग्रामगीता चितन महोत्सवाचा समारोप सोहळा शनिवार दि.२६ मार्च रोजी स्थानिक कस्तुरचंद पार्कवर सकाळी …

नागपूर : ग्रामगीता चितन महोत्सवाचा कस्तुरचंद पार्कवर समारोप आणखी वाचा