बरे झाले…अखेर विलीनीकरण झाले!
गेले काही काळ अडचणीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एनटीएनएल) यांच्या विलीनीकरणाला अखेर मुहूर्त […]
गेले काही काळ अडचणीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एनटीएनएल) यांच्या विलीनीकरणाला अखेर मुहूर्त […]
दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. भारतात एकही असे कुटुंब नसेल ज्यात दुधाचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला
जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते.
पराभव माणसाला काय शिकवत नाही? स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनेक वर्षे दूषणे दिल्यानंतर आता काँग्रेसचे नेते त्याच सावरकरांचे गोडवे गात आहेत. एकामागोमाग
भारताविरुद्धचे पाकिस्तानचे धोरण जगजाहीर आहे, किंबहुना भारतविरोध हाच पाकिस्तानच्या अस्तित्वाचा आधार आहे, असे म्हटले तरी चालेल. मात्र आपल्या भूमीवरून भारतविरोधी
जागतिक दहशतवादाला मदत करणाऱ्या देशांच्या यादीत जाण्यापासून पाकिस्तान बालंबाल बचावला आहे. पैशांच्या हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने पाकिस्तानला आपल्या “काळ्या
एखाद्या राजघराण्याचे भवितव्य केवळ 13 वर्षांच्या पोराच्या हाती असू शकते का? तेही सध्याच्या 21व्या शतकात? याचे उत्तर होय असे आहे.
“ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर कुठल्यातरी लोकांच्या आदेशाचा वापर करून खटले दाखल केले जात आहेत. त्यांना सांगून ठेवतो या सर्व खटल्यांना
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात ग्राहकांच्या हितरक्षणासाठी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) विविध व्यवहारांवर बँकिंग नियमन कायदा 1949, कलम
महाराष्ट्रासोबत सध्या हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्याकडच्या प्रचाराच्या रणधुमाळीत या राज्यांमधील गमतीजमती काहीशा दुर्लक्षित राहिल्या
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची महाबलीपुरम येथील भेट माध्यमांमध्ये
गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादावर अखेर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात या
राम जन्मभूमी – निकाल दृष्टिपथात, आता वेळ पुढे जाण्याची आणखी वाचा
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जेथे जातात तेथे काँग्रेसचा पराभव होतो. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात सभा घेतली हे भाजपच्या दृष्टीन
आधुनिक युगात संगणक आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आहे आणि या फोनवर सोशल नेटवर्किंग साईट्स
प्रदूषण ही जगातील एक प्रमुख समस्या बनली आहे. त्यातही वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, शिवाय सर्व वयोगटांतील लोकांमध्ये श्वसन
उर्दू भाषेत एक म्हण आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आपला काही संबंध नसताना दुसऱ्यांच्या प्रकरणात नाक खुपसणाऱ्यांसाठी ही म्हण
महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आटापीटा करत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अखेर घरोबा मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून
लोकशाही म्हणजे कल्याणकारी राज्य असे सर्वसाधारणपणे मानले जाते. ही भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार अनेक गोष्टी सवलतीच्या दरात लोकांना उपलब्ध करून