पाकिस्तानला धडा
अखेर भारतीय जनतेची इच्छा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसा धडा दिला. पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्या ठिकाणी …
अखेर भारतीय जनतेची इच्छा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसा धडा दिला. पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्या ठिकाणी …
पाकिस्तानचे नाशरीफ पंतप्रधान शरीफ यांनी नेहमीप्रमाणे भारतावरच खोटा आरोप करून आपली परंपरा पाळली. आजवर त्यांनी असे आरोप करून काश्मीर प्रश्न …
भारत-पाकिस्तान सीमेवरील जम्मू भागातील उरी येथील पाकिस्तानचा हल्ला ही आपल्या देशाला झालेली मोठी जखम आहे. तिचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार …
सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे हा एकमेव मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. हे मोर्चे अभूतपूर्व आहेत आणि त्यांना जमणारी गर्दी …
भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर सध्या मोठे गंभीर वातावरण निर्माण झालेले आहे. कोणत्याही क्षणी या दोन देशात युध्द पेटेल …
केन्द्रातल्या सरकारने राज्यकारभारात अनेक नवे बदल करण्याचा चंग बांधला आहे. साधारणत: केन्द्रात सत्ता बदल झाला तर केवळ सत्ताधारी पक्ष बदलतो. …
आपण जमिनीवरचे पाणी जास्त करून वापरतो आणि काही विशिष्ट हेतूसाठीच केवळ जमिनीच्या आतले पाणी उपसून वापरतो. त्यामुळे जमिनीच्या आत भरपूर …
महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य असल्याचा कितीही गवगवा होत असला तरी महाराष्ट्रातल्या काही मनुष्यबळ विषयक निर्देशांकाच्या बाबतीत दैन्य दिसून …
राजकारणात ज्याला काही करायचे असेल त्याने सतत सावध राहिले पाहिजे असा सल्ला समर्थ रामदास स्वामी यांनी दिला आहे. त्यालाच समर्थांनी …
ईशान्येतल्या अरुणाचल प्रांतात कॉंग्रेसने दोन महिन्यांपूर्वी लोकशाहीचा लढा जिंकला होता आणि तिथे कॉंग्रेसचे सरकार पाडण्याच्या कारवायांबद्दल भाजपाला न्यायालयाकडून चांगलाच फटकारा …
आम आदमी पार्टीला केवळ ग्रहणच लागले आहे असे नाही तर तिला पतनाचे वेध लागले आहेत. राज्यपालांशी असलेल्या संघर्षात या पक्षाने …
कपिल शर्मा हा कॉमेडी किंग आहे खरा पण कोणतीही कॉमेडी ही शेवटी ट्रॅजेडीत संपत असते हे त्याला माहीत नाही असे …
आम आदमी पार्टी हा पक्ष कोणत्या मुहूर्तावर जन्माला आलाय हे काही कळत नाही पण तो मुहूर्त काही चांगला नसणार हे …
ठाणे परिसरात गेल्या दोन दिवसांत पोलिसांवर हल्ले करण्याचे दोन प्रकार घडले. त्या आधी मुंबईत विलास शिंदे यांना दोन तरुणांनी मारहाण …
आज देशातील अनेक कामगार संघटनांतर्फे देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे …
नामवंत मराठी लेखक आणि इतिहासकार वि. ग. कानिटकर यांचे निधन होणे ही मराठी साहित्य विशेषतः चरित्र लेखन या क्षेत्राला बसलेला …
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार हे सतत प्रसिध्दीच्या झोतात राहण्याबाबत जागरूक असतात आणि कोणत्यावेळी काय विधान केल्यास प्रसिध्दीचा आपल्याकडे वळेल …
नुकताच अवयवदान दिन साजरा करण्यात आला आणि त्या निमित्ताने अवयवदानाच्या पवित्र कामातील व्यावसायिकतेचे गंभीर परिणाम जनतेसमोर आले. अवयवदान करणे हे …