पोलिसांच्या बेपर्वाईमुळेच अत्याचार
सामूहिक बलात्कारासारख्या घटना घडल्या की समाजात प्रक्षोभ निर्माण होतो. शेवटी अशा घटनांचा संबंध पोलिसांशी असल्यामुळे लोकांचा राग पोलिसांवरच व्यक्त होतो. …
सामूहिक बलात्कारासारख्या घटना घडल्या की समाजात प्रक्षोभ निर्माण होतो. शेवटी अशा घटनांचा संबंध पोलिसांशी असल्यामुळे लोकांचा राग पोलिसांवरच व्यक्त होतो. …
केंद्र सरकारची अर्थनीती आता दिशाहीन झाली असून तिची विश्वासार्हता कमी झाली असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. सरकारला मिळालेले हे …
गेली दहा वर्षे भारतीय सुरक्षायंत्रणेला न सापडलेला इंडियन मुजाहिद्दिनचा अतिरेकी यासीन भटकळ बिहार:नेपाळ सीमेवर सापडला आहे. देशातील दहाहून अधिक राज्यात …
स्वातंत्र्यांनंतर प्रथमच देशात आर्थिक आणिबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पौंडाने शंभर रुपये ओलांडले आहेत व डॉलर 66 च्या पुढे गेला …
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे पण आता भूमिसंपादन विषयक विधेेयक मंजूर करण्याचा सरकारचा इरादा …
सध्या आपली अर्थव्यवस्था गोते खायला लागली आहे. ती पुन्हा एकदा १९९१ च्या पातळीवर आली आहे. त्यावर्षी आपल्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत …
अन्न सुरक्षा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाल्याने सरकारला मोठे धन्य धन्य वाटत असेल म्हणून सरकारने या योजनेच्या जाहीरातीही सुरू केल्या …
शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी आपल्या वर्तनाने काही प्रश्न निर्माण केले आहेत. खरे तर त्यांनी पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर …
उत्तर प्रदेशात ८४ कोसी परिक्रमेवरून भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे पण त्यावर कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंंग …
खरे तर आता आपल्याला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवाचे रक्षण करता येत नाही म्हणून आपण आता आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे …
आपली व्यवहारातली कामे सोपी व्हावीत म्हणून लोक कोंबड्याचा आणि बकर्यांचा बळी देतात. काही अघोरी लोक गुप्तधन आणि पुत्रप्राप्ती यासाठी नरबळीसुध्दा …
गेल्यावर्षी अमेरिकेमध्ये सरकारी उत्पन्नाच्या बाबतीत नवा पेचप्रसंग निर्माण झाला होता. सरकारचे उत्पन्न कमी झाले होते. ते वाढवण्यासाठी काय करावे याचा …
तेलंगणाची मागणी आणि तिच्यासाठी झालेले आंदोलन ही सरकारसाठी एक डोकेदुखी होऊन बसली होती. ती कमी व्हावी म्हणून सरकारने उशिराने का …
भारत आणि चीन यांच्यात चर्चा होत आहे आणि याच दिवशी भारताचे हर्क्युलस विमान चीनच्या हद्दीच्या अगदी लगत उतरवण्यात आले आहे. …
महाराष्ट्रात पुरोगामी समाजसुधारणांचा विचार सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची हत्या व्हावी हा महाराष्ट्रातल्या पुरोगामीत्वाचा पराभव आहे. महाराष्ट्रात …
अब्दुल करीम तुंडा आता बोलायला लागला आहे. त्याच्याकडून दहशतवादी कारवायांबाबत मोेठी निर्णायक माहिती हाती लागेल अशी अपेक्षा होतीच. ती खरी …
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. सरकार या बाबतीत घाबरण्याचे कारण नाही असा दिलासा आपल्याला देत आहे परंतु त्यात काही …
लष्करे तैय्यबाचा बॉम्बगुरू म्हणवला जाणारा कट्टर दहशतवादी अब्दुल करीम तुंडा हा पोलिसांच्या जाळयात सापडला आहे. भारतातल्या बहुतेक दहशतवादी बॉम्बस्फोटाशी त्याचा …