काय चुकले ?
प्रधानमन्त्रि मनमोहन सिंग हे जागतिक कीर्तीचे वगैरे अर्थतज्ज्ञ असूनही त्यांना भारताची अर्थव्यवस्था नीट हाताळता आलेली नाही. १९९१ पासून आजपर्यंत म्हणजे …
प्रधानमन्त्रि मनमोहन सिंग हे जागतिक कीर्तीचे वगैरे अर्थतज्ज्ञ असूनही त्यांना भारताची अर्थव्यवस्था नीट हाताळता आलेली नाही. १९९१ पासून आजपर्यंत म्हणजे …
कांदा हा तसा नाशिवंत शेतीमाल आहे. एवढेच की तो भाजी किंवा फळाइतका नाशिवंत नसला तरी धान्याइतका टिकावूही नाही. म्हणून त्याची …
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे कल्पकतेने प्रचार करणार असे दिसत आहे आणि त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना अस्वस्थ करणार्या चाणाक्ष खेळी खेळायला …
पुणे, पंचवीस वर्षानंतर पिंपरी,चिंचवड व तळेगाव चाकण परिसरात पुन्हा कामगार आंदोलनाचा काळ आला आहे. बजाज ऑटोमध्ये गेले पन्नास दिवस संप …
अमेरिका ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तिचे सामर्थ्य प्रचंड उत्पादन, प्रचंड निर्यात आणि प्रचंड उपभोग यावर अवलंबून आहे. मात्र …
गेल्या आठवडाभरात अरिहंत पाणबुडी आणि आयएनएस विक्रांत ही विमानवाहू लढाऊ नौका यांच्या रुपाने भारत सरंक्षण सिध्दतेत किती आघाडीवर आहे याचे …
जम्मू- काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान रोज एक कुरापत काढत आहे आणि युद्धाचे ढग जमा होत आहेत. अशा वेळी आपल्याला शत्रूशी मुकाबला …
मैलाला २५ रुपये किमान भाडे, रिक्षाचालकाना सरकारी कर्मचार्याप्रमाणे सवलती आणि म्हाडा कॉलनीत घर या आणि अन्य १५ मागण्यांसाठी येत्या २२ …
एक काळ असा होता की, वाळू ही काही विकायची किंवा विकत घ्यायची वस्तू आहे असे मानले जात नव्हते. ज्याला वाळू …
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक मुलाखत एका वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. राज्यात झालेल्या एका …
गुजरातेत सरोगेट मदरहूड ही वैद्यकीय प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणावर केली जाते. अपत्य न होणार्या दांपत्यांना ते एक वरदानच लाभलेले आहे. त्यामुळे …
देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणार्या शूर सैनिकांची आपण आठवण ठेवली पाहिजे. त्यांचे स्मारक उभे केले पाहिजे पण आपण त्यांना विसरून जातो …
राज्य सरकारने आपल्या कर्मचार्यांना पाचव्या वेतन आयोेगानुसार भरघोस वेतनवाढ दिली तेव्हा सरकारची स्थिती चांगली नव्हती. सरकारवर या वाढीचा मोठा बोजा …
भारताच्या उत्तरेला आणि पश्चिमेला अनुक्रमे चीन आणि पाकिस्तान यांनी सातत्याने भारताच्या खोड्या काढायला सुरूवात केली आहे. त्या संबंधात एखादी बातमी …
मुळात भारतात भारत रत्न हा किताब सामाजिक आणि शास्त्रीय कार्यासाठी दिला जातो. आजवर तो एखाद्या खेळाडूला देण्याचा विचारच झाला नव्हता. …
महात्मा गांधी यांनी म्हटले होते, सत्यमेव जयते. याचा अर्थ आहे सत्याचा कधी ना कधी विजय होतोच. पण सत्याचा विजय होण्याआधी …
संवाद कौशल्याचे महत्व सांगताना एका व्यवस्थापन तज्ज्ञाने म्हटले आहे की, आपल्या समाजातले लोक योग्य वेळी सॉरी म्हणायला शिकले तर आपल्या …
उत्तर प्रदेशात सध्या गाजत असलेल्या दुर्गाशक्ती नागपाल निलंबन प्रकरणात सोनिया गांधी यांनी लक्ष घातले आहे. नागपाल या उपजिल्हाधिकारी आहेत आणि …