पवारांची नवी चाल
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमटला आहे. नरेंद्र मोदी …
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमटला आहे. नरेंद्र मोदी …
कॉंग्रेसला यश मिळाले की त्याचे श्रेय गांधी घराण्याला दिले जाते. पण अपयश आल्यास मात्र त्यांना गांधी घराणे कारणीभूत नसते हे …
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची विपर्यस्त आणि संताप यावा अशी छायाचित्रे कोणीतरी फेसबुकवर टाकली आणि राज्यात त्याची अतीशय …
महाराष्ट्राच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर नजर टाकली असता तो अर्थसंकल्प एका दिवाळखोर राज्य सरकारचा असल्याचे लक्षात येते. कारण या अंदाजपत्रकात स्पष्टच …
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि या राज्याला शरद पवार यांच्यासारख्या विकासान्मुख नेत्याचे नेतृत्व मिळाले आहे. पण त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी …
राजकारणामध्ये पक्षाबरोबरच नेत्यांनाही महत्त्व असते. राजकारणातील नेत्यांचे महत्त्व नाकारून चालत नाही. परंतु कोणत्याही पक्षासाठी नेत्यापेक्षा पक्षाच्या विचाराला अधिक महत्त्व असते. …
भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ेअंत्यविधीला जमलेला जनसमुदाय आणि त्याची वागणूक हा एक मोठा जिज्ञासेचा विषय ठरणार आहे. कारण या …
कॉंग्रेस पक्षात आत्मपरीक्षण सुरू आहे पण त्या आत्मपरीक्षणातून नवे काय निष्पन्न झाले याला फार महत्त्व असते. केवळ आत्मपरीक्षण केले आणि …
भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची बातमी एखादा वज्राघात व्हावा त्याप्रमाणे येऊन कोसळली आणि मन सुन्न झाले. गोपीनाथ मुंडे म्हणजे …
एखाद्या नेत्याला आपला आवाका नीट समजत नसेल तर तो कल्पनेच्या किती उड्या मारू शकतो याचे उत्तम उदाहरण पहायचे असेल तर …
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची निवड अजून किमान चार महिने तरी लांब आहे. परंतु त्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे तीन नेते आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे …
प्रत्येक माणसात देवाचा अंश असतो तसा सैतानाचाही अंश असतो. त्याची ही दोन्ही रूपे प्रसंगानुसार प्रकट होत असतात पण हैवानपणालाही काही …
नरेंद्र मोदी सरकारची सुरूवात तरी छान झाली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या दोन बैठकीत नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. देशातला …
१९९८ साली भारतीय जनता पार्टीचे १८५ खासदार निवडून आले होते. शिवसेनेचे खासदार १२ होते. वाजपेयी सरकारचे बहुमत सिध्द झालेले असले …
एखाद्या व्यक्तीला केंद्रीय मंत्री करायचे झाल्यास त्याला शिक्षणाची अट घालावी की नाही असा एक वाद आता उपस्थित झाला आहे. त्याला …
भारताचे १५ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपेक्षेप्रमाणे सत्तेवर आले. या सरकारने अनेक गोष्टी नाट्यमयरित्या आणि नेहमीच्या परंपरांना छेद …
आपण आता सक्रीय राजकारणात फार काही राहणार नाही, असे म्हणून अंशतः का होईना पण राजकारण संन्यासाचे संकेत देणारे शरद पवार …
भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले आहे आणि या सरकारचा नवा कारभार सुरू होत आहे. कामाच्या पहिल्याच दिवशी आपण केंद्र …