कृषी

पिकाचा पॅटर्न ठरवता येईल ?

शेतकर्‍यांच्या अनेक दुखण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचे दुखणे म्हणजे बाजार आणि बाजारभाव. शेतकरी बाजारामध्ये सगळा माल एकदम आणतात आणि मालाची आवक वाढली …

पिकाचा पॅटर्न ठरवता येईल ? आणखी वाचा

रोहयोतून कायम दुष्काळ निवारण

केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाच्या परिवर्तनाचा ध्यास घेतला आहेच. काहीतरी आगळेवेगळे ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम घडवणारे असे …

रोहयोतून कायम दुष्काळ निवारण आणखी वाचा

श्रीमंत देशातले गरीब शेतकरी

काही प्रगत देशातले आणि भारतातले कृषि उत्पादनाचे आकडे यांचा आपण तुलनात्मक विचार केला तर काय दिसते? इस्रायलसारखा छोटा देश वालुकामय …

श्रीमंत देशातले गरीब शेतकरी आणखी वाचा

शेती व्यवसायाविषयी दृष्टीकोन

भारतातल्या शेतकर्‍यांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. शेतकर्‍यांना त्यांचा व्यवसाय आवडतो का, असा प्रश्‍न करण्यात आला. तेव्हा ४० टक्के शेतकर्‍यांनी आपल्याला …

शेती व्यवसायाविषयी दृष्टीकोन आणखी वाचा

जलधर व्यवस्थापन शेतीसाठी उपयुक्त

पुणे (प्रतिनिधी) – भूजलाची पातळी वाढवण्यासाठी किंवा स्थिर राहण्यासाठी जलधर व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. जलधर अभ्यासामुळे भूजलामध्ये किती पाणी आहे …

जलधर व्यवस्थापन शेतीसाठी उपयुक्त आणखी वाचा

बीज क्रांतीचा मार्ग मोकळा

देशातले पर्यावरण राखले गेलेच पाहिजे पण ते पर्यावरणाचे रक्षण शेतकर्‍यांच्या मुळावर येता कामा नये याचीही जाणीव ठेवावी लागेल. सध्या जनुकीय …

बीज क्रांतीचा मार्ग मोकळा आणखी वाचा

फळ प्रक्रियेचे मधूर फळ

महाराष्ट्रातील केळी, आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी आणि स्ट्रॉबेरी या फळांची निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे आणि त्याचे आपल्याला खूप …

फळ प्रक्रियेचे मधूर फळ आणखी वाचा

अन्न प्रक्रियेतच समृध्दी

आपण बाजारातल्या कोणत्याही खाद्य वस्तूची खरेदी करताना त्या वस्तूची किंमत आणि ती तयार करण्यासाठी वापरलेल्या कच्च्या शेतीमालाची किंमत यांची तुलना …

अन्न प्रक्रियेतच समृध्दी आणखी वाचा

शेतकरीहिताचे पाऊल

राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी काही पावले टाकायला सुरूवात केली आहे. शेतकर्‍यांच्या मालाच्या विक्रीसाठी करण्यात आलेला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा …

शेतकरीहिताचे पाऊल आणखी वाचा

कांद्याचे भाव आता पाताळात

कांद्याचे भाव वाढले की ते गगनाला भिडले असे म्हटले जाते पण आता ते पाताळात चालले आहेत. नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू …

कांद्याचे भाव आता पाताळात आणखी वाचा

इथेनॉल उत्पादन आवश्यक

देशातल्या साखर उद्योगाला सतत तोट्यांना तोंड द्यावे लागते. शहरातल्या ग्राहकांना साखर स्वस्तात मिळते पण या स्वस्ताईचे परिणाम ऊस उत्पादक शेतकर्‍यांना …

इथेनॉल उत्पादन आवश्यक आणखी वाचा

सेंद्रीय शेतीत २९ पट वाढ

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात सेंद्रीय शेतीखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र २९ पटींनी वाढले असल्याचे कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग …

सेंद्रीय शेतीत २९ पट वाढ आणखी वाचा

एकाच रोपावर टोमॅटो आणि बटाटे

एकाच रोपावर एकाचवेळी लालभडक टोमॅटो आणि चांगल्या प्रतीचे बटाटे मिळाले तर शाकाहारी लोकांसाठी ती पर्वणीच ठरेल हे लक्षात घेऊन कृषी …

एकाच रोपावर टोमॅटो आणि बटाटे आणखी वाचा

कमाल जमीन धारणा कमी होणार ?

सध्या महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांत जमीन धारणा कायद्याच्या भीतीने घबराट निर्माण झाली आहे कारण कमाल जमीन धारणा मर्यादा १५ एकरावर खाली आणली …

कमाल जमीन धारणा कमी होणार ? आणखी वाचा

दुष्काळाचा फटका भाजीपाल्याना

पुणे- दुष्काळाचा फटका नागरीकाबरोबरच प्राणीमात्रांना बसला आहे. ग्रामीण भागात पाणीटचाई मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. आता या दुष्काळाचा फटका भाजीपाल्याना बसला असून …

दुष्काळाचा फटका भाजीपाल्याना आणखी वाचा