पिकाचा पॅटर्न ठरवता येईल ?
शेतकर्यांच्या अनेक दुखण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचे दुखणे म्हणजे बाजार आणि बाजारभाव. शेतकरी बाजारामध्ये सगळा माल एकदम आणतात आणि मालाची आवक वाढली …
शेतकर्यांच्या अनेक दुखण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचे दुखणे म्हणजे बाजार आणि बाजारभाव. शेतकरी बाजारामध्ये सगळा माल एकदम आणतात आणि मालाची आवक वाढली …
शेतकरी हा नेहमीच लुटला जात असतो. वर्षानुवर्षे तो ही लूट सहन करीत आला आहे. ती असह्य झाली तेव्हा त्याने काही …
केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाच्या परिवर्तनाचा ध्यास घेतला आहेच. काहीतरी आगळेवेगळे ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम घडवणारे असे …
काही प्रगत देशातले आणि भारतातले कृषि उत्पादनाचे आकडे यांचा आपण तुलनात्मक विचार केला तर काय दिसते? इस्रायलसारखा छोटा देश वालुकामय …
भारतातल्या शेतकर्यांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. शेतकर्यांना त्यांचा व्यवसाय आवडतो का, असा प्रश्न करण्यात आला. तेव्हा ४० टक्के शेतकर्यांनी आपल्याला …
पावसाळा जवळ आला की, किती पाऊस पडणार याविषयी उत्कंठा निर्माण होते. तो कमी पडणार असेल तर चिंता वाटायला लागते. काही …
पुणे (प्रतिनिधी) – भूजलाची पातळी वाढवण्यासाठी किंवा स्थिर राहण्यासाठी जलधर व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. जलधर अभ्यासामुळे भूजलामध्ये किती पाणी आहे …
देशातले पर्यावरण राखले गेलेच पाहिजे पण ते पर्यावरणाचे रक्षण शेतकर्यांच्या मुळावर येता कामा नये याचीही जाणीव ठेवावी लागेल. सध्या जनुकीय …
महाराष्ट्रातील केळी, आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी आणि स्ट्रॉबेरी या फळांची निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे आणि त्याचे आपल्याला खूप …
आपण बाजारातल्या कोणत्याही खाद्य वस्तूची खरेदी करताना त्या वस्तूची किंमत आणि ती तयार करण्यासाठी वापरलेल्या कच्च्या शेतीमालाची किंमत यांची तुलना …
आपण जेव्हा एक कप चहा पितो, तेव्हा तेवढा चहा तयार करण्यासाठी किती लिटर पाणी लागते याचा कधी हिशोब करत नाही. …
राज्य सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी काही पावले टाकायला सुरूवात केली आहे. शेतकर्यांच्या मालाच्या विक्रीसाठी करण्यात आलेला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा …
कांद्याचे भाव वाढले की ते गगनाला भिडले असे म्हटले जाते पण आता ते पाताळात चालले आहेत. नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू …
देशातल्या साखर उद्योगाला सतत तोट्यांना तोंड द्यावे लागते. शहरातल्या ग्राहकांना साखर स्वस्तात मिळते पण या स्वस्ताईचे परिणाम ऊस उत्पादक शेतकर्यांना …
नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात सेंद्रीय शेतीखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र २९ पटींनी वाढले असल्याचे कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग …
एकाच रोपावर एकाचवेळी लालभडक टोमॅटो आणि चांगल्या प्रतीचे बटाटे मिळाले तर शाकाहारी लोकांसाठी ती पर्वणीच ठरेल हे लक्षात घेऊन कृषी …
सध्या महाराष्ट्रातल्या शेतकर्यांत जमीन धारणा कायद्याच्या भीतीने घबराट निर्माण झाली आहे कारण कमाल जमीन धारणा मर्यादा १५ एकरावर खाली आणली …
पुणे- दुष्काळाचा फटका नागरीकाबरोबरच प्राणीमात्रांना बसला आहे. ग्रामीण भागात पाणीटचाई मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. आता या दुष्काळाचा फटका भाजीपाल्याना बसला असून …