केळशी – त्सुनामीच्या टेकडीचे गांव
कोकण किनारपट्टी म्हणजे अनेक सुंदर सुंदर गावांचे माहेरघर. शांत, निवांत, नीरव शांतता असलेली ही छोटी छोटी गांवे निसर्गाच्या वरदहस्ताने अधिकच …
Marathi News,travel and tourism latest news and articles in marathi from maharashtra,india and rest of the world
कोकण किनारपट्टी म्हणजे अनेक सुंदर सुंदर गावांचे माहेरघर. शांत, निवांत, नीरव शांतता असलेली ही छोटी छोटी गांवे निसर्गाच्या वरदहस्ताने अधिकच …
पुणे ता ५ : संसदेवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेला अतिरेकी अफजल गुरु याला फाशी दिल्यानंतर जम्मू- काश्मीर मधील परदेशी पर्यटक …
अफजल गुरु फाशीनंतर काश्मीर मधील पर्यटक संख्या घटली आणखी वाचा
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण असलेले गणपतीपुळे हे छोटेसे सुंदर गांव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सुंदर समुद्र, चंदेरी वाळूचा लांबच …
सुंदर समुद्र किनार्या ने नटलेले मुरूड आणि समुद्रात दिसणारा, जगभरातील समुद्र किल्ल्यात बळकट मानला जाणारा जंजिरा ही पर्यटकांची भेट देण्याची …
रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे निसर्गसौदर्याने परिपूर्ण असे टुमदार शहर वीकएंड पिकनिक साठी सर्वदा हॉटस्पॉट असलेले ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्यापासून …
घनदाट अरण्य, अभयारण्याचा फेरफटका आणि सुंदर शिवमंदिर असा मेनू हवा असेल आणि हाताशी एखाद्या दिवसाचाच वेळ असेल तर भीमाशंकर या …
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पठारी थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे. वसुदेव कृष्णाने रूक्मिणीला पळवून नेले ते येथूनच. …
वाराणसी, काशी, बनारस अशी अनेक नांवे असणारे उत्तर भारतातले हे ऐतिहासिक शहर हिंदू लोकांचा स्वर्ग मानले जाते. पवित्र गंगा नदी …
हिमालयातील चार धाम यात्रेतील महत्त्वाचे आणि अतिसुंदर क्षेत्र म्हणजे बद्रीनारायण. पाच प्रयागांचे दर्शन घडविणारी बद्रीची वाट एकदा तुडवायला हवी अशीच. …
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बुंदेलखंडात विभागले गेलेले चित्रकूट हे पर्यटनस्थळ म्हणून आज लोकप्रिय ठरले आहे. मात्र पूर्वीपासूनच हे ठिकाण धार्मिक, सांस्कृतिक …
गोकर्ण म्हणजे गायीचा कान. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातले दोन नद्यांच्या मिलनातून कानासारखा आकार निर्माण झालेल्या ठिकाणी वसलेले गोकर्ण महाबळेश्वर हे …
श्रीनगरचा पहिला मुक्काम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच पहलगामकडे जाण्यासाठी कूच केले. अंतर फक्त ९० किलोंमीटरचे असले तरी घाटाचा रस्ता असल्याने …
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाट परिसरातील निसर्ग सौदर्याने बहारलेल्या पर्वतरांगा आणि येथे सतत पडत असलेल्या पावसामुळे भिमकुंडासह विविध आकर्षक …
हिमालयातील चारधाम यात्रेत गणना होत असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे केदारनाथ. भारतात प्रसिद्ध असलेल्या शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगातील हे एक असले तरी …
हरिद्वारला भारताच्या सातव्या तीर्थस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. चीनी तीर्थयात्री ह्यू एन त्सग भारतात आला तेव्हा त्याने हरिद्वारला मयूर असे संबोधले. …
पर्वताच्या रांगा असल्या की पर्यटन करताना अधिक आनंद होतो. त्यामुळे अनेकांना पर्वत रांगा असलेल्या ठिकाणी सुट्टीच्या दिवसात पर्यटनासाठी जायला आवडते. …
तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा …
विघ्नहर म्हणजे अडचणींचे निवारण करणारा. ओझरचा विघ्नहर हा अष्टविनायकातील सातवा गणपती. या गणेशाने विघ्नासूर राक्षसाचा वध केला म्हणून त्याला हे …