शालेय शिक्षण विभाग

राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या किती दिवस; शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मुंबई – राज्याच्या शिक्षण विभागाकडून 1 ते 23 नोव्हेंबर अशा 20 दिवसांच्या सुट्ट्या शाळांना दिवाळीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच …

राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या किती दिवस; शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणखी वाचा

राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

मुंबई – शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. …

राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा आणखी वाचा

आता अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया

मुंबई – राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावीला प्रवेशासाठी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी एका मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. आता …

आता अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आणखी वाचा

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर

मुंबई – देशासह राज्यातील शिक्षण सेवेत कोरोनामुळे अनेक समस्या आणि गोंधळ पाहायला मिळाला. शालेय शिक्षण आणि शिक्षण विभाग दोन दीड …

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर आणखी वाचा

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

मुंबई : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी. असा शासन …

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर आणखी वाचा

17 ऑगस्ट पासून राज्यातील सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर

मुंबई : येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार होत्या. पण आता हा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला …

17 ऑगस्ट पासून राज्यातील सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर आणखी वाचा

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा – बच्चू कडू यांचे निर्देश

मुंबई : शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. शालेय …

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा – बच्चू कडू यांचे निर्देश आणखी वाचा

शिक्षण विभागाच्या शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

मुंबई – आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा …

शिक्षण विभागाच्या शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आणखी वाचा

लवकरच सुरु होणार महाराष्ट्रातील सर्व शाळा

मुंबई – जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये कोरोना महामारीच्या संकटामुळे बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे …

लवकरच सुरु होणार महाराष्ट्रातील सर्व शाळा आणखी वाचा

‘या’ दिवशी परीक्षा होणार पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीची परीक्षा

पुणे: राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी दिली …

‘या’ दिवशी परीक्षा होणार पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीची परीक्षा आणखी वाचा

१९ जुलैपासून अकरावीच्या सीईटीसाठीच्या नोंदणीला सुरूवात

मुंबई – अंतर्गत मूल्यमापनाद्वारे राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) …

१९ जुलैपासून अकरावीच्या सीईटीसाठीच्या नोंदणीला सुरूवात आणखी वाचा

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

मुंबई : उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागणार …

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल आणखी वाचा

माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत पुनरिक्षण समिती गठित

मुंबई : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, अंतर्गत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री.ए.एम.ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती गठीत करण्यात …

माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत पुनरिक्षण समिती गठित आणखी वाचा

शाळांच्या फी संदर्भात अध्यादेश काढण्याच्या तयारीत राज्य सरकार

मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाला खाजगी शाळांच्या फीचा मुद्दा आणि यामुळे कोरोना काळात पालकांना होणारा मनस्ताप यावर अनेक तक्रारी मिळत …

शाळांच्या फी संदर्भात अध्यादेश काढण्याच्या तयारीत राज्य सरकार आणखी वाचा

15 जुलै पासून सुरू होणार राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा !

मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय आज शिक्षण …

15 जुलै पासून सुरू होणार राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा ! आणखी वाचा

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावरुन शिक्षण विभागाचे घुमजाव

मुंबई : सोमवारी शिक्षण विभागाकडून कोरोनामुक्त भागात ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संमतीने 8वी ते 12वीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु करण्याचा …

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावरुन शिक्षण विभागाचे घुमजाव आणखी वाचा

राज्यातील कोरोनामुक्त गावातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु होणार

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्यामुळे राज्यातील निर्बंध देखील हळूहळू शिथील होत आहेत. त्यातच आता शाळा-कॉलेज संदर्भात महत्त्वपूर्ण …

राज्यातील कोरोनामुक्त गावातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु होणार आणखी वाचा

वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये

मुंबई : विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश मा. उच्च …

वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये आणखी वाचा