महाराष्ट्र सरकार

शिंदे सरकारने दिलेले आरक्षण हे फडणवीसांनी दिलेल्या मराठा आरक्षणापेक्षा वेगळे कसे?

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या सुरु असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10 टक्के …

शिंदे सरकारने दिलेले आरक्षण हे फडणवीसांनी दिलेल्या मराठा आरक्षणापेक्षा वेगळे कसे? आणखी वाचा

हजूर साहिब गुरुद्वाराबाबत निर्णय घेऊन शिखांचे लक्ष्य कसे बनले शिंदे सरकार?

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती म्हणजेच SGPC का नाराज आहेत? शिरोमणी अकाली दल आणि …

हजूर साहिब गुरुद्वाराबाबत निर्णय घेऊन शिखांचे लक्ष्य कसे बनले शिंदे सरकार? आणखी वाचा

शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवूनही पडणार नाही महाराष्ट्रातील भाजप सरकार, आकडेवारीवरून समजेल

महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दीड वर्षापूर्वी दोन गटात विभागलेल्या शिवसेनेत सुरू झालेली कायदेशीर लढाई आता संपुष्टात आल्याचे दिसत …

शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवूनही पडणार नाही महाराष्ट्रातील भाजप सरकार, आकडेवारीवरून समजेल आणखी वाचा

Maratha Reservation : शिंदे सरकारचे टेंशन वाढवणारे कोण आहेत मराठ्यांचे हिरो मनोज जरांगे पाटील?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. हे आंदोलन आता जीवघेणे ठरत आहे. याबाबत महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसक निदर्शने …

Maratha Reservation : शिंदे सरकारचे टेंशन वाढवणारे कोण आहेत मराठ्यांचे हिरो मनोज जरांगे पाटील? आणखी वाचा

महाराष्ट्र सरकारने वाढवली शाहरुख खानची सुरक्षा, पठाण-जवानच्या यशानंतर येत होते धमकीचे फोन

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने वाढ केली आहे. शाहरुखने राज्य सरकारकडे लेखी तक्रार केली होती की, त्याच्या पठाण …

महाराष्ट्र सरकारने वाढवली शाहरुख खानची सुरक्षा, पठाण-जवानच्या यशानंतर येत होते धमकीचे फोन आणखी वाचा

शिवरायांची सर्वात खास तलवार जगदंबा भारतातून इंग्लंडमध्ये कशी पोहोचली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ-नखे ब्रिटनमधून भारतात परत ये असल्याच्या बातम्या येत असतानाच त्यांच्या खास तलवार जगदंबाची चर्चा सुरू झाली आहे. …

शिवरायांची सर्वात खास तलवार जगदंबा भारतातून इंग्लंडमध्ये कशी पोहोचली? आणखी वाचा

शिवाजी महाराजांच्या ‘वाघ नखांची’ होणार घरवापसी, ज्याच्या मदतीने फाडले होते अफझल खानाचे पोट

शिवाजी महाराजांचे खास शस्त्र, वाघ नख आता मायदेशी परतणार, युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांनी ते परत करण्यास सहमती दर्शवली आहे. याच शस्त्राने …

शिवाजी महाराजांच्या ‘वाघ नखांची’ होणार घरवापसी, ज्याच्या मदतीने फाडले होते अफझल खानाचे पोट आणखी वाचा

रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’, महाराष्ट्र सरकारने केला सन्मान

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष यांना महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि …

रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’, महाराष्ट्र सरकारने केला सन्मान आणखी वाचा

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून मिळाली अत्यंत महत्त्वाची माहिती, सरकारला केले भावनिक आवाहन..या कंपनीवर साधला निशाणा

ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या कंपनीने कोट्यवधी रुपयांचे …

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून मिळाली अत्यंत महत्त्वाची माहिती, सरकारला केले भावनिक आवाहन..या कंपनीवर साधला निशाणा आणखी वाचा

‘इस्लाम वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत ​​नाही’, अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गदारोळ

समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू आझमी यांच्या विधानावरून महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ झाला. वास्तविक, अबू आझमी म्हणाले की, त्यांचा धर्म त्यांना …

‘इस्लाम वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत ​​नाही’, अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गदारोळ आणखी वाचा

NEET UG समुपदेशनापूर्वी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, या राज्यात उघडली जाणार 9 वैद्यकीय महाविद्यालये

देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET UG परीक्षेची समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. वैद्यकीय परिषदेच्या समितीने जारी केलेल्या …

NEET UG समुपदेशनापूर्वी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, या राज्यात उघडली जाणार 9 वैद्यकीय महाविद्यालये आणखी वाचा

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांकडे अर्थमंत्रालय; तर भुजबळांसह कोणाला काय मिळाले

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या …

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांकडे अर्थमंत्रालय; तर भुजबळांसह कोणाला काय मिळाले आणखी वाचा

Maharashtra Political Crisis : फडणवीस किंवा पवार होऊ शकतात मुख्यमंत्री, जाणून घ्या का अडचणीत येऊ शकतात एकनाथ शिंदे?

महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे सत्तासंघर्षाचा दुसरा मुद्दा समोर आला आहे. लवकरच त्याचा तिसरा …

Maharashtra Political Crisis : फडणवीस किंवा पवार होऊ शकतात मुख्यमंत्री, जाणून घ्या का अडचणीत येऊ शकतात एकनाथ शिंदे? आणखी वाचा

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा एकदा बंडखोरी, अजित पवारांनी केला शरद पवारांसोबत गेम! शिंदेंप्रमाणेच साऱ्या पक्षाला उडवून घेऊन गेले अजितदादा

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा रंजक झाले आहे. अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांशी खेळ केला आहे. ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी …

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा एकदा बंडखोरी, अजित पवारांनी केला शरद पवारांसोबत गेम! शिंदेंप्रमाणेच साऱ्या पक्षाला उडवून घेऊन गेले अजितदादा आणखी वाचा

MOU Sign : या कंपनीचा महाराष्ट्र सरकारसोबत करार, 40 हजार लोकांना मिळणार रोजगार

जर तुम्ही फिनटेक क्षेत्रात नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी लवकरच नोकऱ्या येत आहेत कारण बजाज फिनसर्व्हने पुण्यात 5,000 कोटी रुपयांची …

MOU Sign : या कंपनीचा महाराष्ट्र सरकारसोबत करार, 40 हजार लोकांना मिळणार रोजगार आणखी वाचा

Nabam Rebia Case : काय आहे नबाम रेबिया प्रकरण, ज्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत केला

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. घटनापीठाची सुनावणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. न्यायालयाने संपूर्ण प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे …

Nabam Rebia Case : काय आहे नबाम रेबिया प्रकरण, ज्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत केला आणखी वाचा

नपुंसक आहे महाराष्ट्र सरकार, काही करत नाही… तुम्ही ऐकणार की नाही? का संतापले न्यायमूर्ती जोसेफ?

गेल्या काही दिवसांपू्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीप्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ म्हणाले …

नपुंसक आहे महाराष्ट्र सरकार, काही करत नाही… तुम्ही ऐकणार की नाही? का संतापले न्यायमूर्ती जोसेफ? आणखी वाचा

तळीरामांनी महाराष्ट्र सरकारला केले मालामाल, विकली गेली 23 कोटी लिटर बिअर

मुंबई : सरकारची तिजोरी भरण्यात दारू पिणाऱ्यांचा मोठा हातभार लागत आहे. 2022 मध्ये राज्य सरकारला मद्यविक्रीतून 30 टक्के अधिक महसूल …

तळीरामांनी महाराष्ट्र सरकारला केले मालामाल, विकली गेली 23 कोटी लिटर बिअर आणखी वाचा