टीम इंडियाने सामना तर जिंकला, पण 3 खेळाडूंनी दिले मोठे टेन्शन, वर्ल्ड कपमध्ये होऊ शकते मोठं नुकसान
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला अतिशय सोप्या आणि दमदार विजयाने सुरुवात केली. ही एकदिवसीय मालिका विश्वचषकापूर्वी खेळवली जात असली, …