वंचितांना न्याय
भारतात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कसल्याही कल्याणकारी सवलती उपलब्ध नाहीत. हे लोक काम करतात तोपर्यंत त्यांच्या हातात पैसा खेळत असतो पण …
भारतात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कसल्याही कल्याणकारी सवलती उपलब्ध नाहीत. हे लोक काम करतात तोपर्यंत त्यांच्या हातात पैसा खेळत असतो पण …
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी आपल्या राजकारणाला प्रादेशिक वळण दिले होते आणि बिहारला मागास राज्य घोषित करून विशेष दर्जा द्यावा आणि विकासाचे …
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांंनी संयुुक्त अरब अमिरातीच्या दौर्यात एक हजार अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे प्रस्ताव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अरब …
सध्या कॉंग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला आपल्या प्रमाणेच भ्रष्ट ठरवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा आधार घेतला …
महाराष्ट्रात एकदम २२ नवे जिल्हे आणि ५६ तालुके तयार करण्याची चर्चा सुरू आहे. एवढे जिल्हे तयार करावेत अशी मागणी कोणी …
कॉंग्रेस हा तळागाळातला पक्ष जनतेपासून दूर का गेला ? कारण या पक्षाचे नेते जनतेपासून दूर गेले. नेते जनतेपासून दूर का …
गेल्या काही वर्षात देशातले काही मुख्यमंत्री फार गाजले. त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री असलेले चंद्राबाबू नायडू हे फार कौतुकाचा विषय …
आसाराम बापूची मालमत्ता किती याचा काही हिशेब लागत नव्हता पण आता इंडिया टुडे या साप्ताहिकाने तिचे तपशीलच जाहीर केले आहेत. …
संसदेचे पावसाळी अधिवेशन जवळ जवळ पाण्यातच जात होते आणि सभापतींच्या मध्यस्थीने ते निदान दोन तीन दिवस तरी चांगले चालेल असे …
आपल्या देशात नागरिकांना दिले जाणारे आधार कार्ड हे शेवटी काय आहे? हा प्रश्न कायमच विचारला जात असतो. कारण सरकार आपल्या …
आभाळच फाटले आहे त्याला किती ठिगळे लावणार? असा प्रश्न नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या औदार्यातून निर्माण झाला आहे. कारण …
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा आर्थिक कार्यक्रम आपला प्रभाव दाखवायला लागला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या कॉंग्रेस पक्षाने संसदेच्या कामावरचा आपला विरोध अधिक …
आपल्या देशातल्या हिंदी भाषिक पट्टयाची फार बदनामी केली जाते. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही चार राज्ये फार …
भारतात राजकीय पक्षांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ पेक्षाही अधिक राजकीय पक्ष असल्याचे दिसून आले आहे. यातले सगळेच …
आपल्या समाजात बुवाबाजीला फार ऊत आला आहे. लोक जसे जास्त शिकायला लागतील तसे या बुवा आणि नकली संतांचे प्रस्थ कमी …
काल उधमपूर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या हातात जिवंत सापडला. पाकिस्तान अशा हल्ल्याशी आपला काही संंबंध …
एखाद्या गावात अतिरेकी शिरले तर त्यांचा बंदोबस्त करायला पोलीस किंवा निमलष्करी दलाच्या जवानांनीच पुढे आले पाहिजे अशी आपली कल्पना असते. …
आपल्या देशात सुरक्षिततेचे कायदे आहेत पण सर्वांच्या मनात त्यांच्या विषयी एक आकलन आहे. ते सर्वांत समान आहे. सुरक्षेचे नियम आणि …