आत्महत्यांची कारणे
महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री. पांडुरंग फुंडकर यांनी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांच्या मागची कारणे शोधणारे संशोधन करावे असे आवाहन केले आहे. […]
महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री. पांडुरंग फुंडकर यांनी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांच्या मागची कारणे शोधणारे संशोधन करावे असे आवाहन केले आहे. […]
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांनी काल जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार
१९६७ नंतर भारताच्या राजकारणात एका पक्षाची मक्तेदारी संपून आघाड्यांचे युग सुरू झाले. याही घटनेला आता ५० वर्षे उलटून गेली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रसिध्द करण्यात आलेल्या अनेक लेखांमध्ये नरेंद्र मोदी यांची तुलना काही
केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या शपथविधीला ३ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विविध वृत्तपत्रांनी विशेष पुरवण्या काढल्या आणि भारतीय जनता
महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र विधानसभेची मध्यावधी निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार असल्याची शक्यता
यूपीए सरकारचे अर्थमंत्री पी. चिदंबरम् आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम् यांच्या काळ्या व्यवहाराचा संशय आल्यावरून आयकर खात्याच्या अधिकार्यांनी त्यांच्या निवासस्थानावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला चोख उत्तर देत आशिया-आफ्रिका विकास मार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये
तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांना आता उतरती कळा लागलेली आहे. तामिळनाडूचे राजकारण हे नेहमी व्यक्तीच्या भोवती फिरत असते.
लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती या आता अडचणीत आल्या असून त्यांच्या कर सल्लागाराला ८ हजार कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग
मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या महानगरपालिकेत आतापर्यंत भाजपाने कधीही उमेदवार उभे केलेले नव्हते. कारण भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष
सध्या महाराष्ट्रामध्ये असा एक माहोल तयार केला जात आहे की ज्यामध्ये शेतकर्यांची कर्जमुक्ती हा अगदी जीवनमरणाचा प्रश्न आहे असे वाटावे.
सध्या कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सूत्रे गेली त्याला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात या सरकारने नेमके
आम आदमी पार्टी स्थापन होण्याच्या आधी अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना हा पक्ष स्थापन न करण्याचा सल्ला दिला होता.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निवृत्तीची वेळ जवळ येत आहे आणि त्यामुळे नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने लढवल्या जाणार्या डावपेचांना गती आली
भारतातले बहुसंख्य पुढारी ढोंगीच असतात. विशेषतः देशातल्या निवडणुका जसजशा महाग होत चालल्या आहेत तसतसे पुढारी जास्त पैसे कमावण्यासाठी पुन्हा पुन्हा
आम आदमी पार्टीतला गोंधळ, परस्परावर केले जाणारे आरोप, पक्षातली बेदिली आणि एकूणच पक्षाचा सुरू असलेला अधःपतनाकडचा प्रवास पाहिला म्हणजे मोठा