जिल्हा प्रशासन

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतली आहे. त्याचाच …

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु आणखी वाचा

यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासंदर्भात नागपूर जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण माहिती

नागपूर – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले असल्यामुळे नागपूरमधील दीक्षाभूमीवर …

यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासंदर्भात नागपूर जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण माहिती आणखी वाचा

देशातील या जिल्हा प्रशासनाने लढवली नामी शक्कल! दारू हवी असेल तर लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य

तामिळनाडू – तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता एक नामी शक्कल लढवली आहे. दारू सरकारी …

देशातील या जिल्हा प्रशासनाने लढवली नामी शक्कल! दारू हवी असेल तर लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य आणखी वाचा

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे. …

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना आणखी वाचा

सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने

सोलापूर – आजपासून सोलापुरातील पाच तालुक्यांना कोरोना निर्बंधातून दिलासा देण्यात आला आहे. आजपासून या पाच तालुक्यातील कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात …

सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने आणखी वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू

पुणे – लोणावळ्यातील पर्यटनस्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू आणखी वाचा

आजपासून राज्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरु; अशी आहे नियमावली

मुंबई : आजपासून राज्यातील कोरोनामुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरु होणार असून सरकारने शाळा सुरु करताना नियमावली आखून …

आजपासून राज्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरु; अशी आहे नियमावली आणखी वाचा

कोल्हापुरातील दुकानांसंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कोरोना पॉझिटिव्हिटी दर जादा असल्यामुळे कायम ठेवण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद …

कोल्हापुरातील दुकानांसंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय आणखी वाचा

प्रत्येक जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करावा – सीताराम कुंटे

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविताना लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन निर्मिती …

प्रत्येक जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करावा – सीताराम कुंटे आणखी वाचा

कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण सुचना

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट राज्यात झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यापुढे आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. परिणामी उपचाराअभावी अनेक कोरोना …

कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण सुचना आणखी वाचा

कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची …

कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आणखी वाचा

नागरिकांना प्रशासनाने योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या …

नागरिकांना प्रशासनाने योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

परभणी – महाराष्ट्रातही देशातील इतर राज्यांपाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा संकटाने डोके वर काढले आहे. ८०० कोंबड्यांचा परभणी जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. …

महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू आणखी वाचा

कर्नाटक सरकारचे आश्वासन; आठ दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

बेळगाव – छत्रपती शिवाजी महाराजांचा बेळगावमधील मणगुत्ती गावातील पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. या घटनेचे पडसाद राज्यातील अनेक जिल्ह्यात उमटल्यानंतर …

कर्नाटक सरकारचे आश्वासन; आठ दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणखी वाचा

आता तंबाखूमुक्त केली जाणार सरकारी कार्यालये

पुणे: आपल्यापैकी अनेकजणांनी सरकारी कार्यालयाची वारी केलीच असेल यात काही शंका नाही. त्यातच सरकारी कार्यालयांच्या भिंतीचा नजारा काही औरच असतो. …

आता तंबाखूमुक्त केली जाणार सरकारी कार्यालये आणखी वाचा