युवराज आ रहे है
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आता सुटीवरून परत येणार आहेत. त्यांच्या येण्याने भारताच्या राजकारणात नक्की काय क्रांती होणार आहे हे …
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आता सुटीवरून परत येणार आहेत. त्यांच्या येण्याने भारताच्या राजकारणात नक्की काय क्रांती होणार आहे हे …
आम आदमी पार्टीतल्या भांडणांनी आता शाळकरी पातळी गाठली आहे. एका बाजूला केजरीवाल आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांचे समर्थक उभे आहेत तर …
महाराष्ट्रातल्या सत्तारूढ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीत काय घडत होते हे आपण पाहिलेले आहे. या युतीला नेमकेपणाने युती म्हणावे …
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मातोश्री विरुद्ध दंड थोपटले आहेत. २००५ साली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचे आमदारपद रद्द झाले होते …
माहिती तंत्रज्ञान हे आपल्यावर एवढ्या वेगाने आदळले की, त्याच्याशी संंबंधित कायदे करण्यासही आपल्याला सवड मिळाली नाही. तरीही जे काही कायदे …
भारतीय जनता पार्टीला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही हे बहुमत अर्धे आहे. राज्यसभेत हा पक्ष आणि रालो आघाडी अल्पमतात …
महाराष्ट्रातल्या वैदू समाजाने आपली जात पंचायत बंद केली आहे. जात पंचायतीच्या शेवटच्या बैठकीत या जातीच्या पंचांनी काठी आपटून यापुढे जात …
भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे पहिले अंदाज पत्रक व्यापार्यांसाठी आनंदाचा ठरला आहे कारण सरकारने व्यापार्यांच्या आंदोलनापुढे मान झुकवून एलबीटी कर रद्द …
रत हा जगातला सर्वात अधिक शस्त्रे आयात करणारा देश ठरला आहे. हा एक प्रकारचा विक्रम आहे. परंतु आपल्याला अभिमान वाटावा …
सध्या देशात गोहत्या बंदीच्या कायद्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या कायद्याला पाठींबा देणारांत दोन वर्ग आहेत. एक वर्ग हा गायीला …
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा खाण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी क्रमांक सहा करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत एका मोठ्या उद्योगपतीला …
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राच्या निमंत्रक अंजली दमानिया यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या संबंधात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांत दमानिया यांच्या …
‘पेस’ नावाच्या संघटनेने पुण्यात केलेल्या एका पाहणीत असे आढळले आहे की १० ते १६ या वयोगटातली मुले मोठ्या प्रमाणावर गुटखा …
गेल्या दोन दिवसांपासून दोन मोठ्या राष्ट्रीय बातम्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोळसा खाणींच्या लिवावातून सरकारला एक लाख ८१ हजार …
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गेला आठवडा अनेक कार्यकर्त्यांना हजेरी लावून गाजवला. ते केवळ दोन दिवसांत विमान आणि हेलिकॉप्टर यांच्या साह्याने …
महाराष्ट्रात झालेला गोवधबंदीचा कायदा वादाचा विषय झाला आहे. कारण तो काही प्रमाणात शेतीचा विचार करून तर काही प्रमाणाम मतांचा विचार …
कॉंग्रेस पक्षाने वरच्या स्तरावरच्या धुसफुशीनंतर का होईना पण पक्षात काही बदल करायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र …
‘अच्छे दिन’ ग्वाही देत आणि ‘सब का विकास का विकास’चा नारा देत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रात सत्ता हस्तगत केली. मात्र …