हे तर व्यवस्थेचे ओझे
सरकारने शेवटी शिक्षकाच्या आणि पालकांच्या हातात ताणकाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना आपल्या मुला मुलींचेही वजन सातत्याने पहावे लागेल …
सरकारने शेवटी शिक्षकाच्या आणि पालकांच्या हातात ताणकाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना आपल्या मुला मुलींचेही वजन सातत्याने पहावे लागेल …
१९८० च्या दशकात जॉर्ज फर्नांडिस यांनी संसदेतल्या गोंधळाला कंटाळून मोठी वादग्रस्त टिप्पणी केली होती. ही संसद आहे की, मासळी बाजार …
राहुल गांधी यांना एकदा अमेरिकेत काही लाख डॉलर्सच्या बेकायदा रकमेसह पकडण्यात आले होते आणि त्यांच्या झडतीत त्यांच्याकडे कसली तरी पांढरी …
लोकशाहीत सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार असतो. त्यातले काही मतप्रदर्शन हे चुकीचे असेल तर काही वस्तुनिष्ठ असेल. पण चुकीचे समजले …
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश कदम सध्या फरारी आहेत. त्यांना पंधरा दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याच्या प्रकरणात …
आधार कार्ड ही एक अशी योजना आहे की जिला भारतीय जनता पार्टीने केवळ विरोधासाठी विरोध केला होता आणि आता सत्तेवर …
महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे शेतकर्यांना कायम कंगाला ठेवणारे पक्ष पुन्हा पुन्हा कर्ज माफीची मागणी करून त्यांच्या जखमा अजून ओल्या करण्याचे …
महाराष्ट्र सरकारने आता बालवाडीतल्या प्रवेशाबाबत आणि तिथल्या फीबाबत कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत पूर्वीच्या सरकारने काही विचार केला …
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीसमोर काही प्रकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात आपल्याला काही तरी मोठे यश आले आहे अशा भ्रमात …
सोन्याची झळाळी कमी झाली आहे. म्हणजे ती कधी काळी होती. सोन्याचे भाव कोसळतात पण ते त्या आधी टिपेला पोचलेले असतात. …
भारताच्या केन्द्रीय मंत्रिमंडळात गेल्या ७० वर्षांत प्रथमच कौशल्य विकास आणि उद्योजकता असे स्वतंत्र खाते निर्माण करण्यात आले आहे. कुशल आणि …
गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेश आणि कॉंग्रेेस यांच्यात एकी दिसून आली होती. कारण त्यांनी मिळून सरकारच्या विरोधात गोंधळ घातला …
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहात प्रामुख्याने होणारे रॅगिंगचे प्रकार हा आता नव्याने चिंतेचा विषय झाला आहे. कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रात …
यूरोपातला ग्रीस हा देश आपल्यापासून शेकडो मैल लांब आहे. त्या देशात काही आर्थिक संकट निर्माण झाले तर आपण अस्वस्थ होण्याचे …
भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि बेलगाम आरोप करण्याचे कॉंग्रेसचे सत्र आता गतिमान होण्याची शक्यता आहे. राजकारणात आणि युद्धात आक्रमण हाच उत्तम …
महाराष्ट्रातले चिक्कीतल्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अपेक्षेप्रमाणे थंड पडले आहे. ते बाहेर काढणारे बहाद्दर लोक आता नव्या प्रकरणाच्या मागे लागतील. …
राजकीय नेत्यांना आपला मतदारसंघ टिकवण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा निवडून येता यावे यासाठी आपल्या मतदारसंघात काही तरी करावे लागतेच. पण ज्याच्या …
मााजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे आता काय होणार असा प्रश्न चर्चिला जात असतो. त्यांना पंतप्रधान होता आले नाही म्हणून त्यांच्या …