हरिद्वारः गंगास्नानाबरोबर पर्यटनही !
हरिद्वारला भारताच्या सातव्या तीर्थस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. चीनी तीर्थयात्री ह्यू एन त्सग भारतात आला तेव्हा त्याने हरिद्वारला मयूर असे संबोधले. …
Marathi News,travel and tourism latest news and articles in marathi from maharashtra,india and rest of the world
हरिद्वारला भारताच्या सातव्या तीर्थस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. चीनी तीर्थयात्री ह्यू एन त्सग भारतात आला तेव्हा त्याने हरिद्वारला मयूर असे संबोधले. …
पर्वताच्या रांगा असल्या की पर्यटन करताना अधिक आनंद होतो. त्यामुळे अनेकांना पर्वत रांगा असलेल्या ठिकाणी सुट्टीच्या दिवसात पर्यटनासाठी जायला आवडते. …
तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा …
विघ्नहर म्हणजे अडचणींचे निवारण करणारा. ओझरचा विघ्नहर हा अष्टविनायकातील सातवा गणपती. या गणेशाने विघ्नासूर राक्षसाचा वध केला म्हणून त्याला हे …
रायगड जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. याच रायगड जिल्ह्यातील महड हे असेच एक सुंदर आणि टुमदार गांव. या गावांतील वरदविनायक …
अष्टविनायकांपैकी भाविकाच्या नावावरून प्रसिद्ध असलेला हा एकमेव गणपती असून तो ब्राह्मणवेषात आहे. सारसगड आणि अंबा नदी यांच्यामध्ये असलेले हे पाली …
भारतात जशी शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत तसेच महाराष्ट्रातील अष्टविनायक भाविकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवून आहेत. हिंदू धर्मात कोणतेही …
नगर जिल्ह्यातील सिद्धटेक या भीमेकाठी वसलेल्या छोट्याशा गावांतील हा गणपती अष्टविनायकांतील दुसरा गणपती आहे. हा उजव्या सोंडेचा असून तो अतिशय …
भारतीय कला संस्कृतीचा खरा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर औरंगाबाद जवळच्या वेरूळ लेण्याला भेट द्यावी लागेल. बेसाल्टसारख्या भक्कम दगडात …
वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग. …
महाराष्ट्रातील औरंगाबाद या शहरापासून अवघ्या १३ किमीवर असलेल्या दौलताबाद किल्ल्याची भेट खर्या अर्थाने संस्मरणीय ठरते याचा अनुभव प्रत्यक्ष देवगिरीला म्हणजेच …
महाराष्ट्रातील गुफांना ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासूनचा इतिहास आहे. सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या गुफांपर्यंत पोहोचणे आजही दुर्गम वाटत असले तरी निरनिराळ्या …
गंगोत्रीच्या पाठोपाठ नांव येते ते यमुनोत्रीचे. हिमालयातील चारधाम यात्रेतील हे महत्त्वाचे स्थळ. हृषीकेशपासून उत्तरकाशी ला यायचे आणि तेथून यमुनोत्रीसाठी रवाना …
राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहर म्हणजे गुलाबी रंगांच्या विविध छटा घेऊन नटलेले शहर. विद्याधर भट्टाचार्य या वास्तूशिल्पकाराने या शहराची आखणी …
कोडाईकॅनालवरून कन्याकुमारीकडे जाताना कन्याकुमारीच्या अलिकडे साधारण १३ किमीवर असलेले भव्य सुचिंद्रम मंदिर मुद्दाम पाहावे असे मंदिर आहे. भाविकांची सतत येथे …
कर्नाटक राज्य म्हणजे देवळांचे, गोपुरांचे राज्य असे म्हटले जाते. म्हैसूर किंवा मैसूर म्हटले की आपल्याला प्रथम आठवते सँडल अगरबत्ती आणि …
नवी दिल्ली: संरक्षित व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर क्षेत्रात पर्यटनाला केलेली बंदी पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वाघांची …
व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात पर्यटन बंदी कायम आणखी वाचा
भारतीयांच्या हृदयात गंगा नदीचे नक्की काय स्थान आहे याचे वर्णन करणे अवघड आहे. स्वर्गीची गंगा भगीरथाने महत् प्रयत्नांनी भूलोकी आणली …