शेतकरी

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसतील 2000 रुपये त्यांनी येथे संपर्क करा आणि अशी नोंदवा तक्रार

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता अद्याप तुम्हाला …

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसतील 2000 रुपये त्यांनी येथे संपर्क करा आणि अशी नोंदवा तक्रार आणखी वाचा

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती द्या – ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार – पीक उत्पादन वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. त्यादृष्टीने उत्तम गुणवत्ता असलेल्या बियाण्यांचा उपयोग करावा, असे प्रतिपादन …

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती द्या – ॲड.के.सी.पाडवी आणखी वाचा

या शेतकऱ्याने अगदी सहज वाढविली आपल्या देशाची सीमा

बेल्जियम मधील एका शेतकऱ्याने नकळतच फ्रांसला लागून असलेली त्याच्या देशाची सीमा वाढवून घेतली आणि बघता बघता हा जगभर चर्चेचा विषय …

या शेतकऱ्याने अगदी सहज वाढविली आपल्या देशाची सीमा आणखी वाचा

जमीन किती सुपीक, सांगणार अंडरवेअर

स्वित्झर्लंड मध्ये सध्या जमिनीचा कस ठरविण्यासाठी एक नवा प्रयोग केला जात आहे. आजपर्यंत मातीचा कस किंवा सुपीकपणा ठरविण्यासाठी शेतात जागेवरच …

जमीन किती सुपीक, सांगणार अंडरवेअर आणखी वाचा

शेतकऱ्यांचा अफलातून उपाय – बटाट्याच्या पिकांवर दारूची फवारणी

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील शेतकरी आतापर्यंत कधीही न ऐकलेला एक प्रयोग करत आहेत. येथील बटाट्यांच्या काही उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांना दारू …

शेतकऱ्यांचा अफलातून उपाय – बटाट्याच्या पिकांवर दारूची फवारणी आणखी वाचा

घर नाहीसे करून त्या जागी उभे राहिले मक्याचे शेत- रोमेनियातील अजब घटना

रोमेनिया मधील बुखारेस्ट शहरात राहणाऱ्या अँडी पास्काली याच्या मालकीचे एक घर ब्रेला या ठिकाणी होते. अँडीचे एरव्ही वास्तव्य बुखारेस्टमध्ये असले, …

घर नाहीसे करून त्या जागी उभे राहिले मक्याचे शेत- रोमेनियातील अजब घटना आणखी वाचा

नाताळच्या दिवशी पंतप्रधान करणार शेतकऱ्यांशी ‘ऑनलाईन’ चर्चा

नवी दिल्ली: नाताळच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी ‘ऑनलाईन’ चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेद्वारे ८ कोटी …

नाताळच्या दिवशी पंतप्रधान करणार शेतकऱ्यांशी ‘ऑनलाईन’ चर्चा आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्यांची आवश्यकता: अशोक चव्हाण

मुंबई: केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित …

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्यांची आवश्यकता: अशोक चव्हाण आणखी वाचा

२०० रुपये भाडयाने घेतलेल्या जमिनीमुळे या शेतकऱ्याचे फळफळले नशीब

भोपाळ – कोणाचे नशीब पलटेल यावर कोणीच भाष्य करु शकत नाही. असेच काहीसे मध्य प्रदेशामधील शेतकरी लखन यादव याच्यासोबत घडले …

२०० रुपये भाडयाने घेतलेल्या जमिनीमुळे या शेतकऱ्याचे फळफळले नशीब आणखी वाचा

धोनीचा प्लान, शेतकऱ्यांना मोफत देणार गाई

फोटो साभार न्यूज ट्रॅॅक टीम इंडियाचा माजी कप्तान क्रिकेट निवृत्तीनन्तर शेती व्यवसायात उतरला असल्याचे आता सर्वाना माहिती झाले आहे. धोनी …

धोनीचा प्लान, शेतकऱ्यांना मोफत देणार गाई आणखी वाचा

काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार

मुंबई : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिश्श्याचा १०० …

काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार आणखी वाचा

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

नवी दिल्ली : कृषी विधेयकाविरोधात राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून पंतप्रधानांचा हा कार्यक्रम कृषी कायद्याविरूद्ध कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलन …

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केले कौतुक आणखी वाचा

मोदी सरकारच्या क्रौर्याविरोधात उभा ठाकला किसान: राहुल गांधी

नवी दिल्ली: नव्या कृषिकायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी काढलेला ‘चलो दिल्ली’ मोर्चा हरयाणाच्या हद्दीवर अडविण्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. …

मोदी सरकारच्या क्रौर्याविरोधात उभा ठाकला किसान: राहुल गांधी आणखी वाचा

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा शेरेबाजीतच रस: फडणवीस

मुंबई-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यापेक्षा किरकोळ विषयांवर शेरेबाजी करण्यातच महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नेत्यांना अधिक रस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार कमालीचे …

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा शेरेबाजीतच रस: फडणवीस आणखी वाचा

युवा शेतकरी वर्गासाठी बनले क्रिकेट स्टेडियम

फोटो साभार भास्कर भारत क्रिकेटवेडा देश मानला जातो. येथे प्रत्येकाला क्रिकेट खेळायचे असते मग ते दिल्लीतील असो वा गल्लीतील. देशाची …

युवा शेतकरी वर्गासाठी बनले क्रिकेट स्टेडियम आणखी वाचा

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग

महाराष्ट्रामधल्या शेतकर्‍यांना करता येण्याजोगा बर्‍यापैकी फायदेशीर असूनही दुर्लक्षित असलेला उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. शेतकरीवर्ग सातत्याने दुष्काळाशी सामना करत असतो आणि …

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग आणखी वाचा

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव – बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. …

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख आणखी वाचा

महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता

पूर्ण जगाला फळे पुरविण्याची ताकद एकट्या महाराष्ट्रात आहे, असा निर्वाळा अनेक तज्ञांनी अनेक वेळा दिलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आता …

महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता आणखी वाचा