इराण : एका दगडात अनेक पक्षी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इराण दौरा पार पडला आहे. इराण हा पश्चिम आशियातला एक मोठा देश आहेच पण कच्च्या तेलाच्या …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इराण दौरा पार पडला आहे. इराण हा पश्चिम आशियातला एक मोठा देश आहेच पण कच्च्या तेलाच्या …
गेल्या १०० वर्षांचा भारताचा इतिहास पाहिला तर त्यात आपल्याला अनेक चढउतार दिसतात. याच काळात देशात स्वातंत्र्याची चळवळ चालली, विकासाच्या मार्गावर …
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सत्तेवर आल्यानंतर आपले स्वतःचे आणि आपले गुरु कांशिराम यांचे जागोजाग पुतळे बसवून …
सामना या दैनिकात आता पाच राज्यातल्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले आहे. ते बाळासाहेबांनी वाचले असते तर त्यांनी कपाळावर हात …
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषतः पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांची लोकप्रियता खरोखर …
लवकर येणार म्हणून आशा दाखवून आता सावकाश येऊ पाहणारा पाऊस आणि संपला संपला म्हणतानाही पुन्हा एकदा वाढलेला उन्हाचा तडाखा यामुळे …
बिहारमध्ये गेल्या आठवड्यात सिवान येथे एका पत्रकाराची हत्या झाली. या राज्यात लालूप्रसाद यांच्या पाठिंब्याने आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन …
राजकारण म्हटल्यानंतर सारा गोंधळच असतो. कोणीही कोणावर काहीही टीका करतो. त्या प्रत्येक टीकेला कोणी उत्तरही देत नाही आणि कोणी आव्हानही …
उत्तर प्रदेशात आता येत्या काही महिन्यांत विधान सभेची निवडणूक होणार आहे आणि तिच्या दृष्टीने कॉंगे्रस पक्षात जरा लवकरच हालचाली सुरू …
भारताच्या राजकारणात भावनांचे मार्केटिंग फार छान होत असते. किबहुना भारताचे राजकारण हे भावनांच्या मार्केटिंगवरच चालत असते. राजकारणाचा आढावा घेतला तर …
साखर संचालकांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात गतवर्षीपेक्षा या वर्षी साखरेचे उत्पादन ११ टक्क्यांनी घटणार असल्याचे म्हटले आहे. गतवर्षी भारतात दोन …
उत्तराखंडामधील भाजपाचा कॉंग्रेसविरोधी कट फसला आहे. तिथे सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात भांडणे होती आणि अशा विरोधकांच्या भांडणाचा लाभ कोणीतरी घेतला पाहिजे …
महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाच्या संकटाची तलवार नेहमीच टांगलेली असते. आजवरच्या सत्ताधार्यांनी दुष्काळी संकटाशी मुकाबला करण्याचे प्रयत्न आपापल्या परीने केले आहेत पण …
भारतातल्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची नेमणूक कशी व्हावी यावर वाद आहे. या नियुक्तीत सरकारचा हस्तक्षेप असावा की नाही असा …
१९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधान असलेले कॉंग्रेसचे नेते पी.व्ही. नरसिंहराव हे कमीत कमी बोलण्याबाबत प्रसिद्ध होते. जेव्हा पाच वाक्ये …
सारा देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. देशातले पुढारी सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. हा भ्रष्टाचार असाच जारी राहिला …
ऑगस्टा प्रकरणात आपल्यावर पोकळ आरोप करण्याऐवजी सरकारने आपली चौकशी करावी असे आव्हान सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा दिले आहे. या …
१९९१ साली भारत सरकारने समाजवादी अर्थव्यवस्थेला सुट्टी दिली आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. या घटनेला आता २५ वर्षे पूर्ण झाली …