रुपयाच्या अवमूल्यनांचा फटका
भारतीय जनता महागाईचे संकट झेलत असतानाच रुपयाच्या अवमूल्यनाचा फटका बसला आहे.गेल्या आठवडाभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ रुपयांवरून ५३ रुपयापर्यंत घसरला […]
भारतीय जनता महागाईचे संकट झेलत असतानाच रुपयाच्या अवमूल्यनाचा फटका बसला आहे.गेल्या आठवडाभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ रुपयांवरून ५३ रुपयापर्यंत घसरला […]
केन्द्र सरकारने अखेर साखरेच्या निर्यातीचा कोटा वाढवला आहे. तो वाढवणे आवश्यक होते कारण महाराष्ट्रातल्या उसाच्या भावाच्या भांडणामागे तेच कारण
मुंबईतल्या २६ /११ च्या हल्ल्याला येत्या दोन दिवसांत तीन दिवस पूर्ण होतील. असे हल्ले आणि त्यातले प्रकार या सगळ्या गोष्टी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिकिट हवे असेल तर परीक्षा द्या अशी तंबी दिली आहे.ही
प्रमोद महाजन हे मोठे महत्त्वाकांक्षी नेते होते.त्यांनी व्यवस्थित एकेक पाऊल टाकत सत्तेच्या शिखरावर कसा प्रवेश केला होता हे सर्वांना माहीत
माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना विशेष न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.त्यामुळे आता तुरुंगात गेलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या एकाने वाढली
मानवाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे, परंतु अजून सुद्धा त्याच्यासाठी या सृष्टीतील काही गोष्टी गूढ राहिलेल्या आहेत.बाह्यसृष्टी तर दूरच पण
आपल्या देशात लोकांना काही चांगले सांगितलेलेही आवडत नाही आणि त्यामुळे त्यांना कोणी काही सांगायच्या भानगडीतही पडत नाही.नेते तर जनतेला फार
काल बीड येथे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी,आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहोत
उसाचा तिढा सुटला ही आनंदाची बाब आहे पण साधी सरळ गोष्ट असताना त्याचा जाणीवपूर्वक तिढा करण्यात आला ही मोठीच खेदाची
कृषी उत्पादने बाजाराला सट्टा लागू झाल्यापासून बाजारपेठेचा स्वभावच बदलून गेला आहे. सध्याच्या बाजारभावाने साखरकारख्यांना उसाला वाढीव दर देणे परवडणार नाही
आज पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त देशात बाल दिन साजरा केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रघात
उसाच्या दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र स्वरुपाचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने आता गंभीर
नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आता कोणाशी घरोबा करावा याबाबत त्यांचा काही निर्णय झाला नव्हता.अर्थात त्यांना दोनच
मानवतेच्या इतिहासात आजची रात्र फार महत्त्वाची आहे.आज रात्री १२ वाजता या पृथ्वीवर जे मूल जन्माला येईल ते खास मानाचे असेल.कारण
दिवाळीचा सण आला आहे.कालच भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिग यांनी बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या निमित्ताने झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेपुढे भाषण करताना या योजनेत
२जी प्रकरणातील कारागृहात असलेल्या आरोपींवर अखेर काल आरोपपत्र दाखल झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून न्यायालयाने या बाबत सीबीआयला झापायला सुरूवात केली
लीबियाचा हुकूमशहा मारला गेला आहे.त्याचा खातमा झाल्याने त्याची तिथली ४२ वर्षांची एकतंत्री राजवट संपुष्टात आली आहे.गेल्या फेब्रूवारीत इजिप्त मध्ये जनतेच्या