शेंडा बुडखा नसलेला वाद
आपल्या समाजात काही वेळा कसलाही आदी अंत नसलेले वाद कसे खेळले जातात आणि त्यात कसा वेळ खराब केला जात असतो […]
आपल्या समाजात काही वेळा कसलाही आदी अंत नसलेले वाद कसे खेळले जातात आणि त्यात कसा वेळ खराब केला जात असतो […]
पवारांनी प्रकट चितन केले की राजकारणात लाटा निर्माण होतात. काल त्यांनी मुंबईत आपले प्रकट चितन मांडले आणि त्यामुळे संपुआघाडीत वादळ
पंतप्रधान मनमोहनसिग यांनी अमेरिकेतून परत आल्यावर चिदंबरम यांना वाचवण्याचे काम हाती घेतले आणि त्यांना तूर्तास वाचवले. तूर्तास म्हणजे त्यांनी चिदंबरम
२जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए. राजा यनी पैसा खाल्ला पण या प्रकरणात पैसे खाण्याची युक्ती आणि पद्धत मात्र माजी मत्री दयानिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेतीमालाला किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे असे ठामपणे म्हटले.असे म्हणताना त्यांच्याजवळ
पंतप्रधान मनमोहन सिग यांचा ७९ वा वाढदिवस सोमवारी अनेक वाद आणि संशय यांच्या छायेत पार पडला. पंतप्रधानांनी ८० व्या वर्षात
युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या निवडणुकीत डॉ. विश्वजित कदम यांनी जीत मिळवली.शेवटी ही निवडणूक युवकांची आहे पण ती मोठ्या नेत्यांच्या प्रभावाच्या छायेत
तिरुपतीचा बालाजी हा पैसेवाल्यांचा देव आहे.त्यामुळे त्याच्या दर्शनाला जाणारा भक्त पैसेवाला तरी असतो किवा पैसेवाला नसेल तर पैसा मिळावा म्हणून
महागाई तर वाढतच आहे. ती वाढली पाहिजे असे काणीच म्हणणार नाही पण तरीही तिच्या बाबतीत सतत आरडा ओरडाच केला पाहिजे
२जी स्पेक्ट्रम प्रकरणातले प्रमुख आरोपी ए. राजा यांनी विशेष न्यायालयात आपली जबानी नदवताना या प्रकरणात आताचे गृहमंत्री आणि तेव्हाचे अर्थमंत्री
पेट्रोल दर वाढले आहेत.या दरवाढीची प्रतिक्रिया उमटली खरी पण त्यामुळे सरकारने पार हादरून जावे असे काही झाले नाही.जनता प्रक्षुब्ध झाली
काही नेते फारच कल्पक आणि प्रतिभाशाली असतात. अशा नेत्यांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचा समावेश करावा लागेल. तसे केन्द्रीय मंत्रिमंडळात
पुण्यातल्या ३२ गणश मंडळांवर पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.विसर्जन मिरवणुकीत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल या नोटिसा आहेत.या प्रकाराने मंडळचे प्रतिनिधी चिडले आहेत
राज्य सरकारने अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील मुलांची पटसंख्या मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज्यातले हजारो विद्यार्थी बोगस असल्याचे सरकारच्या लक्षात
निवासी डॉक्टरांचा राज्यभरातला संप मिटला ते बरे झाले. अन्यथा वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत केवळ सरकारी दवाखान्यावर अवलंबून असणार्या गरीब रुग्णांचें फार
गुजरातेत २००२ साली झालेली जातीय दंगल ही राज्य सरकारने प्रायोजित केलेली दंगल होती असा आरोप गेली नऊ वर्षे होत आला
सध्या तिहार जेलमध्ये अनेक व्हीआयपी दाखल झाले आहेत पण, तिथे अमरसिगही हजर झाले आहेत ही या दशकातली सर्वात मोठी राजकीय
गेल्या आठवड्यात विकिलिक्सने भारताच्या सुरक्षिततेविषयी एक गौप्यस्फोट केला आणि काल मायावती यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. २६/११ च्या मुंबई स्फोटाचा