गणेशोत्सव कशासाठी?
गणेशोत्सव सुरू झाला की वातावरणात चैतन्य निर्माण होते. विशेषतः शहरी भागामध्ये राहणारे लोक फार उत्साहाने पेटून उठतात. कारण आपले जीवनमान […]
गणेशोत्सव सुरू झाला की वातावरणात चैतन्य निर्माण होते. विशेषतः शहरी भागामध्ये राहणारे लोक फार उत्साहाने पेटून उठतात. कारण आपले जीवनमान […]
श्रावणात येणारी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तशीच ती राखीपौर्णिमा म्हणून भारतभर साजरी केली जाते. भाऊ बहिणीचे नाते तसे
आज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचा हेतूही कळला नाही आणि स्वातंत्र्याचा अर्थही कळला
देशात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावून देशवासियांना संदेश दिला. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन
चौदा वर्षापूर्वी भारतातल्या एका इंग्रजी साप्ताहिकाने वाचकांसाठी एक स्पर्धा घेतली होती. त्यात आपल्या देशातल्या दहा राष्ट्रीय नेत्यांची नावे दिलेली होती
संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे २६ नोव्हेंबर १९४९ ला समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले. डॉ. बाबासाहेब
आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत जो महोत्सव असतो तो दिवाळी किवा दीपावली या नावाने साजरा करतात. दीपावली हा दिव्यांचा
आपल्याकडे दिवाळीला एक विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या महापर्वाची सुरूवात ही धनतेरसपासून होत असते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते.
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीन ऋतूंमध्ये हिवाळा सर्वात उत्तम समजला जातो. कारण हिवाळ्यात भूक भरपूर लागते आणि खाल्लेले अन्न पचन
नवी दिल्ली – सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपदी प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. असून त्यांच्यावर मागील अनेक
लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावर एका कार्यक्रमात लोकमान्यांनी ‘हा गणेशोत्सव एक दिवस ऑलिंपिकच्या बरोबरीने जगभर साजरा
लोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन याने लोकांची, लोकासाठी आणि लोकांनी चालविलेली राज्यव्यस्था अशी व्याख्या केली आहे पण तिच्यात लोक या
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापनदिन आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचे मोल राहिलेले नाही कारण हे
संयुक्त महाराष्ट्राच्या वाटचालीला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राने देशातले सर्वात
निवडणूक आयोगाला विशेष दर्जा मिळवून नेणारे टीएन शेषन यांचे रविवारी निधन झाले. 86 वर्षांचे शेषन गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते
असे म्हणतात की देवानंतर या व्यक्तीला घाबरत होती नेते मंडळी आणखी वाचा
गेली काही वर्षे वादग्रस्त ठरलेला म्हैसूरचा सुलतान टीपू याचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा निर्णय राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे.
सत्य कितीही दाबून ठेवले तरी कधी न कधी ते वर येतेच म्हणतात. जगात आतापर्यंत अनेक हुकूमशहा आणि अत्याचारी शासक होऊन
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पुन्हा आली आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहिली. प्रथेप्रमाणे मोदी यांना त्यांच्या