शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे मार्गदर्शन
नवी दिल्ली – देशातील 70 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे 115 कोटी एसएमएस संदेश पाठविण्याचे प्रचंड कार्य गेल्या वर्षभरात कृषी मंत्रालयाच्या …
नवी दिल्ली – देशातील 70 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे 115 कोटी एसएमएस संदेश पाठविण्याचे प्रचंड कार्य गेल्या वर्षभरात कृषी मंत्रालयाच्या …
शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो. बारोमास त्याची तंगी असते. विदर्भ आणि मराठवाड्यात तर शेतकरी मोठया संख्येने आत्महत्या करतात. गेल्या …
इंडियातल्या कारखानदारांना कोणकोणता कच्चा माल विकणं बंद करता येईल याची चाचपणी करू या. निव्वळ कच्चा माल स्वस्तात विकून आणि तेवढे …
आपण प्रक्रिया उद्योगाची माहिती घेत आहोत. तेव्हा ती घेताना प्रक्रिया उद्योगाचे अर्थव्यवस्थेतले महत्व नीट लक्षात घेतले पाहिजे. आपण सारे शेतकरी …
शेती मालावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जाऊ शकतात याची तांत्रिक आणि अन्य माहिती देणारी बरीच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती पुस्तके …
शेतकर्यांना ङ्गारसे कष्ट न करता प्रक्रिया करता येणारा शेतीमाल म्हणजे मिरची. मिरची हे असे एक पीक आहे की, ते काश्मीरपासून …
प्रा.सतीश पिंपळगांवकर यांनी शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी यांच्यासंबंधात एक उपक्रम केला होता. तो त्यांनी सांगितला. हा प्रयोग शेतकर्यांसाठी उपयुक्त …
कृषी प्रक्रिया उद्योगाची चर्चा होत असताना त्यासाठी आवश्यक असणारे परवाने आणि यंत्रसामुग्री तसेच मार्केटिंग वगैरे शब्द वापरून शेतकर्यांना बिचकवले जाते. …
आपल्या देशामध्ये १९६० च्या दशकात हरित क्रांती झाली. या हरित क्रांतीने शेतकरी सुखी होईल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या. …
शेतकरी हा कच्चा माल पिकवितो आणि तो कच्चा माल विकत घेऊन मग कारखानदार आणि उद्योजक त्यापासून पक्का माल तयार करतात. …
कृषी मालाच्या किंमतींचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे आणि त्यावर सतत चर्चाही होत असते. उदंड चर्चा होऊन सुद्धा हा प्रश्न …
नवी दिल्ली – चालू खरीप हंगामाच्या पेरण्यांच्या काळात मोसमी पावसाने दगा दिल्यामुळे भातशेतीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असून, आतापर्यंत देशभरात …
खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट आणखी वाचा
आणखीही काही कोरडवाहू क्षेत्रातील ङ्गळे या भागातल्या शेतकर्यांना जीवदान देण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यात पेरू या पिकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा …
कोरडवाहू ङ्गळबागा दुष्काळी भागांचे नशीब बदलून टाकू शकतात. त्यातल्या काही बागांनी तर ते केेलेही आहे.उदाहरणार्थ पेरू. अनेक शेतकर्यांनी पेरूच्या बागा …
मराठवाडा हा दुष्काळी आणि मागासलेला भाग म्हणून ओळखला जात होता. दुष्काळ पडल्यावर मराठवाड्याचे ङ्गार हाल होतात. मराठवाड्यातले लोक पोटासाठी वाटेल …
सध्या महाराष्ट्रामध्ये ऊस आणि कापूस या दोन नगदी पिकांचा ङ्गार गवगवा सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात …
जैविक पीक संरक्षणाच्या पद्धतींमध्ये प्रत्यक्षात एखाद्या पिकांवर व्हायरसच ङ्गवारला जातो. व्हायरस म्हटल्यावर आपण दचकतो कारण व्हायरस हा पिकाला होणारा विकार …
खरे म्हणजे हे प्राणी ङ्गार धोकादायक असतात. माणसाला खातात. जंगलात असतात तोपर्यंत ठीक आहे. परंतु काही निमित्ताने ते जंगलाजवळच्या मानवी …