राहुल गांधींची उमेदवारी जाहीर होणार नाही
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर केली जाणार नाही असे पक्षाचे सरचिटणीस […]
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर केली जाणार नाही असे पक्षाचे सरचिटणीस […]
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणा पासून दूर असलेले भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची
आगामी चित्रपट डी डेमध्ये दिसणारा अभिनेता इरफान खान याला प्रथम निखिल अडवाणीच्या क्षमतेविषयी शंका होती. इरफान म्हणाला, मी त्याच्या पटकथेने
मुंबई : ‘एनडीए’त पडलेल्या फूटीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची
नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीला भिववण्यासाठी तिसरी आघाडी नावाचा बागुलबोवा उभा केला आहे पण तिसरी आघाडी नावाची काही शक्ती या
भारताचे राजकारण कसे झाले आहे ? या राजकारणातली पहिली आघाडी म्हणजे कॉंग्रेसची आघाडी काम करीत नाही, दुसरी आघाडी म्हणजे भाजपाची
एखाद्या एकत्रित कुटुंबात वृद्धांना आपले कोणी ऐकतच नाही असे सतत वाटत असते आणि या उपेक्षेने ते सतत चिडलेले असतात. भाजपाचे
1979 साली जनता पार्टीत चरणसिंग, मोरारजी आणि जगजीवनराम या तीन वृद्ध नेत्यांत नेतृत्वासाठी संघर्ष झाला आणि त्यातच पक्ष मोडला. तेव्हा
पणजी : आगामी काळात देशाला काँग्रेसमुक्त करणे हेच आपले ध्येय आहे. गेल्या काही दिवसपासून काँग्रेसच्या नेतेमंडळीनी भ्रष्टाचाराचे सीमा ओलंडली आहे.
पणजी- भाजप कार्यकारीणीची बैठक सध्या गोव्यात सुरु आहे, आगामी काळात म्हणजेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकित प्रचारमोहिम समितीच्या प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री
पणजी: गोवा येथे सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील उपस्थित
चॉकलेट हिरो म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या ऋषी कपूरला आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र उत्कृष्ट ‘खलनायक’ अशी ओळख मिळाली आहे. आता निखिल अडवाणीच्या
भारतीय जनता पार्टीचे माजी मु‘यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांना इतक्या दारुण पराभवाला तोंड द्यावे लागले
भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा यावरून सुरू असलेल्या राजकारणात लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदीवर मात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी
भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा यावरून सुरू असलेल्या राजकारणात लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदीवर मात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी
केंद्रात मनमोहनसिंग हे पंतप्रधान आहेत परंतु त्यांना सोनिया गांधी यांनी अगदी गुळाचा गणपती बनवून टाकला आहे. ते नाममात्रच पंतप्रधान आहेत
एखादा नेता वर चढायला लागला की त्याच्या अंगातल्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष होते पण त्या दुर्गुणांची मोठी किंमत पक्षाला आणि देशालाही भोगावी
भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आपली नवी टीम बराच विचार करून विविध प्रकारचे समतोल साधत जाहीर केली आहे.