WTC Final : टीम इंडियाची अवस्था बिकट नक्की आहे, पण अद्याप पराभूत झालेली नाही, या 4 मार्गांनी मिळवता येईल विजय!
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताची अवस्था बिकट झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हल्ल्यासमोर भारत दुसऱ्याच दिवशी गारद झाला. भारताची फलंदाजी पाहिल्यानंतर …