उत्तर प्रदेशातली गणिते
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या नाटकाकडे राज्यातल्या राजकीय निरीक्षकांची नरज लागून आहे. या घडामोडींचा फायदा कोणाला होणार आहे …
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या नाटकाकडे राज्यातल्या राजकीय निरीक्षकांची नरज लागून आहे. या घडामोडींचा फायदा कोणाला होणार आहे …
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सत्तेवर आल्यानंतर आपले स्वतःचे आणि आपले गुरु कांशिराम यांचे जागोजाग पुतळे बसवून …
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आगामी विधानसभेसाठी बहुजन समाज पक्ष आघाडी करणार नसल्याचे पक्षातर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस …
तेलंगणाच्या पाठोपाठ नव्या राज्यांच्या मागणीची साथ पसरायला लागली आहे. देशातल्या बहुतेक मोठ्या राज्यांचे विभाजन, त्रिभाजन किंवा चौभाजन करावे अशा मागण्या …
भारतीय लोकांमध्ये जातीची भावना एवढी प्रखर आहे की दोन व्यक्ती पहिल्यांदा एकमेकांना भेटतात तेव्हा परस्परांचे नाव विचारण्याआधी जात विचारतात असे …
लखनौ : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चाललेली असतानाच त्यांची स्तुती केल्यावरून एकाला तर निंदा केल्यावरून दुसर्याला अशा …
शरद पवार यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यात गैर ते काय ? ते अनुभवी मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी हे स्वप्न पाहिले पाहिजे …
लखनौ – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आज एक महत्वपूर्ण निर्णय देत उत्तर प्रदेशमधील सर्व जाती आधारित मेळाव्यांवर बंदी घातली …
उत्तर प्रदेशात जाती-पातीच्या संमेलनास राजकीय पक्षांना बंदी आणखी वाचा
सीबीआय ही यंत्रणा सरकारच्या ताटखालचे मांजर झाली होती. तिने सरकारच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रतिस्पर्ध्याची टे़हळणी करण्याचेच काम हाती घेतले असल्याचा …
नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीला भिववण्यासाठी तिसरी आघाडी नावाचा बागुलबोवा उभा केला आहे पण तिसरी आघाडी नावाची काही शक्ती या …
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपल्या कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काल आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. आजपर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रत्येक …
लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या 2014 सालच्या उत्तरार्धात होणे अपेक्षित आहे. परंतु आतापासूनच निवडणुकीचे नगारे वाजायला लागले आहेत. काँग‘ेसचे आणि संपु आघाडीचे …
बेनीप्रसाद वर्मा यांचा ज्योतिषी नेमका कोणता याचा शोध सध्या घेतला जात आहे कारण त्यांनी उत्तर प‘देशातल्या आगामी लोकसभा निवडणुकीचे पूर्ण …
उत्तर प्रदेशात २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जातीय राजकारणाला उधाण आले आहे. गेला आठवडाभर काँग्रेस पक्षावर आडून आडून वार करणार्या …
केंद्रातल्या संपुआघाडी सरकारचा मोठा घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तेव्हापासून सरकारची अस्थिरता वाढली आहे. आता द्रविड मुन्नेत्र कळहमनेही …
करुणानिधी यांनी येत्या पाच वर्षातला सरकारचा पाठींबा काढून घेण्याचा दहावा इशारा काल दिला. अर्थात तो इशारा पोकळ आहे कारण त्यांनी …
पी.चिदंबरम हे मोठे हुशार मंत्री आहेत. त्यांनी आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प १९९६-९७ मध्ये सादर केला …
देशात लोकशाही आहे. कोणी काय बोलावे याला काही अटकाव नाही तसेच कोणी किती मोठी स्वप्ने पहावीत यालाही काही बंधन नाही. …