टीम इंडिया

यशस्वी जैस्वालने केला आणखी एक कारनामा, कसोटी क्रमवारीत मिळवले हे स्थान, विराट कोहलीही राहणार मागे !

यशस्वी जैस्वाल याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या 22 वर्षीय खेळाडूने आता जे केले आहे, ज्याचा शेकडो खेळाडू …

यशस्वी जैस्वालने केला आणखी एक कारनामा, कसोटी क्रमवारीत मिळवले हे स्थान, विराट कोहलीही राहणार मागे ! आणखी वाचा

टीम इंडिया करणार चमत्कार, धरमशालामध्ये 8 खेळाडू करणार पदार्पण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा …

टीम इंडिया करणार चमत्कार, धरमशालामध्ये 8 खेळाडू करणार पदार्पण आणखी वाचा

इतका अन्याय करु शकत नाही रोहित शर्मा, एका निर्णयाने होऊ नये सगळ्यांचा अपेक्षा भंग

जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला महान कर्णधार म्हटले जाते, कारण त्याला आपल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम कसे निवडायचे हे माहित …

इतका अन्याय करु शकत नाही रोहित शर्मा, एका निर्णयाने होऊ नये सगळ्यांचा अपेक्षा भंग आणखी वाचा

माफ करा सर… रोहित शर्माची विमानतळावर मागितली माफी, त्यानंतर भारतीय कर्णधाराने जिंकले मन

रोहित शर्माचे पुढचे ध्येय धरमशाला कसोटी जिंकण्याचे आहे. हा सामना 7 मार्चपासून सुरू होणार असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा …

माफ करा सर… रोहित शर्माची विमानतळावर मागितली माफी, त्यानंतर भारतीय कर्णधाराने जिंकले मन आणखी वाचा

फक्त धरमशालाची परिस्थिती इंग्लंडसाठी अनुकूल, खेळपट्टीची नाही, 1912 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये असेल हीच परिस्थिती !

हवेत गारवा, तापमानात घट… हवामानाचा हा मूड इंग्लंड संघाला त्यांच्या घरची आठवण करून देत असेल. पण, धरमशालाची खेळपट्टी दिलासा देणार …

फक्त धरमशालाची परिस्थिती इंग्लंडसाठी अनुकूल, खेळपट्टीची नाही, 1912 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये असेल हीच परिस्थिती ! आणखी वाचा

7 वर्षांनंतर कुलदीपची वापसी, धरमशालामध्ये अर्धशतक निश्चित!

भारतीय क्रिकेट संघ हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना 7 मार्चपासून …

7 वर्षांनंतर कुलदीपची वापसी, धरमशालामध्ये अर्धशतक निश्चित! आणखी वाचा

जिथे फक्त श्रेयस अय्यरची झाली ‘फसवणूक’, त्या ठिकाणी का परतणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वर्षासाठीचे केंद्रीय करार जाहीर केल्यापासून त्यावर वाद सुरू झाला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर …

जिथे फक्त श्रेयस अय्यरची झाली ‘फसवणूक’, त्या ठिकाणी का परतणार? आणखी वाचा

हार्दिक पांड्याचे नाव घेत इरफान पठाणने उपस्थित केला मोठा प्रश्न, बीसीसीआयने केली का चूक?

28 फेब्रुवारी हा दिवस ईशान किशन आणि श्रेयस अय्यरसाठी खूप वाईट होता. या दिवशी दोन्ही खेळाडूंनी त्यांचे केंद्रीय करार गमावले. …

हार्दिक पांड्याचे नाव घेत इरफान पठाणने उपस्थित केला मोठा प्रश्न, बीसीसीआयने केली का चूक? आणखी वाचा

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियात बदल, या खेळाडूला वगळले, केएल राहुलबाबत मोठी बातमी

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने आता धरमशाला कसोटीसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. …

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियात बदल, या खेळाडूला वगळले, केएल राहुलबाबत मोठी बातमी आणखी वाचा

ईशान- श्रेयस टीम इंडियात परतणार नाही? शिक्षा देऊन बीसीसीआयनेही नवीन खेळाडूंना दिली ‘वॉर्निंग’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अनेक प्रकरणांमध्ये तज्ञ आणि चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. यामध्येही खेळाडूंची निवड किंवा फिटनेस यासारख्या …

ईशान- श्रेयस टीम इंडियात परतणार नाही? शिक्षा देऊन बीसीसीआयनेही नवीन खेळाडूंना दिली ‘वॉर्निंग’ आणखी वाचा

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन, हे खेळाडू खेळणार नाहीत इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी, जाणून घ्या टीम इंडियाचा संपूर्ण प्लान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे. पण, त्याआधी टीम इंडियामध्ये खूप काही बदल …

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन, हे खेळाडू खेळणार नाहीत इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी, जाणून घ्या टीम इंडियाचा संपूर्ण प्लान आणखी वाचा

टीम इंडियातून ब्रेक घेणे विराट कोहलीला पडले महागात, आता डोक्यावर धोक्याची टांगती तलवार!

विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही आणि, तुम्हा सर्वांना …

टीम इंडियातून ब्रेक घेणे विराट कोहलीला पडले महागात, आता डोक्यावर धोक्याची टांगती तलवार! आणखी वाचा

पुनरागमनाच्या सामन्यात इशान किशन ठरला सपशेल अपयशी, 12 चेंडूत संपला खेळ, संघाचेही झाले नुकसान

युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने दक्षिण आफ्रिका दौरा मध्यंतरी सोडला आणि त्यानंतर …

पुनरागमनाच्या सामन्यात इशान किशन ठरला सपशेल अपयशी, 12 चेंडूत संपला खेळ, संघाचेही झाले नुकसान आणखी वाचा

विराटने 86 चेंडूत केल्या होत्या 133 धावा, कोहलीने सांगितले होते – मी आहे किंग

विराट कोहली हे सध्याच्या क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. गेल्या वर्षी या दिग्गज फलंदाजाने सचिन तेंडुलकरचा वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा …

विराटने 86 चेंडूत केल्या होत्या 133 धावा, कोहलीने सांगितले होते – मी आहे किंग आणखी वाचा

केएल राहुलला आता अशी कोणती दुखापत झाली आहे की त्याला पाठवावे लागले लंडनला? इंग्लंडविरुद्ध सोडाच, आयपीएल खेळणेही होऊ शकते कठीण

धर्मशाला येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात तो पुनरागमन करू शकतो, अशा बातम्या ज्या केएल राहुलबद्दल होत्या, आता त्याचे पुनरागमन …

केएल राहुलला आता अशी कोणती दुखापत झाली आहे की त्याला पाठवावे लागले लंडनला? इंग्लंडविरुद्ध सोडाच, आयपीएल खेळणेही होऊ शकते कठीण आणखी वाचा

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळाले मोठे ‘गिफ्ट’

हैदराबादमधील पराभवानंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार पुनरागमन केले. भारतीय संघाने विशाखापट्टणम, राजकोट आणि नंतर रांची येथे इंग्लंडचा पराभव …

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळाले मोठे ‘गिफ्ट’ आणखी वाचा

टीम इंडियाने मालिका विजयासह रचली विक्रमांची मालिका, एकापाठोपाठ एक केले अनेक पराक्रम

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना संपला आहे. टीम इंडियाने रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात 5 विकेट्सने विजय …

टीम इंडियाने मालिका विजयासह रचली विक्रमांची मालिका, एकापाठोपाठ एक केले अनेक पराक्रम आणखी वाचा

रजत पाटीदारने 6 डावात केल्या 63 धावा, आता करू शकत नाही संधी न मिळाल्याची तक्रार

रांची कसोटीच्या चौथ्या डावात भारताला विजयासाठी 192 धावांची गरज होती. भारताची पहिली विकेट पडली, तेव्हा धावफलकावर 84 धावांची भर पडली …

रजत पाटीदारने 6 डावात केल्या 63 धावा, आता करू शकत नाही संधी न मिळाल्याची तक्रार आणखी वाचा