भीम अॅपने नोंदविला विश्वविक्रम
नवी दिल्ली – भारत सरकारने लेसकॅश इकॉनमी अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी लॉन्च केलेल्या भीम अॅपने एक विश्वविक्रम नोंदविला आहे. नीति आयोगाचे …
नवी दिल्ली – भारत सरकारने लेसकॅश इकॉनमी अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी लॉन्च केलेल्या भीम अॅपने एक विश्वविक्रम नोंदविला आहे. नीति आयोगाचे …
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून हॅकर आणि सायबर गुन्हय़ांपासून नागरिकांच्या लॅपटॉप आणि संगणकाची सुरक्षा करण्यासाठी मोफत ऍन्टी-व्हायरस देण्यात येणार असल्याची …
केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी हा देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केलेला एक यशस्वी प्रयोग आहे. अधिकाधिक लोकांनी आयकराच्या कक्षेत यावे, …
येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातल्या सगळ्या शाळांत क्रीडा हा सक्तीचा विषय करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारनेच नेमलेल्या एका समितीने तशी शिफारस …
मुंबई: आपल्या बचत खात्यातून आजपासून बँक खातेधारकांना पैसे काढण्याची मर्यादा वाढणार असून आजपासून आठवड्याला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे. …
नवी दिल्ली – एक एप्रिलपासून दोन लाखाहून अधिक सोने किंवा सोन्याचे दागीने रोखीने खरेदी केल्यास एक टक्का उद्गम कर भरणा …
मुंबई – रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याच काळात पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा रद्द करून नव्याने चलनात …
रघुराम राजन यांच्या काळातच दोन हजारांच्या नोटांची छपाई आणखी वाचा
नवी दिल्ली: तुमच्या बॅंक खात्यासोबत जर तुम्ही पॅनकार्ड जोडणी केली नसेल, तर तुमचे अकाउंट बंद होऊ शकते. अजून २८ फेब्रुवारीपर्यंतचा …
पॅनकार्ड बँक खात्याला न जोडल्यास बंद होऊ शकते तुमचे खाते! आणखी वाचा
मुंबई – अखेर केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून देशाची बँकिंग व्यवस्था पाच …
नवी दिल्ली – सरकारने हृदयविकार असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देत स्टेंटच्या किमती जवळपास ८५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आता नव्या …
नवी दिल्ली: सीबीएसईच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आणखी एका परीक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. राष्ट्रीय चाचणी …
नवी दिल्ली – आधारची सुरक्षा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्समुळे धोक्यात असल्याने ही अॅप्स स्टोअरवरून हटविण्याच्या सूचना …
१२ अॅप प्ले स्टोअरवरून हटवा; केंद्र सरकारच्या सूचना आणखी वाचा
नवी दिल्ली – जिओने मोफत सेवा देऊन बाजारातील स्पर्धाच नष्ट करुन टाकली अशा आशयाची तक्रार भारती एअरटेलने भारत सरकारच्या स्पर्धा …
नवी दिल्ली – राजकीय पक्षांना रोख स्वरूपात दिली जाणारी देणगी केवळ 2000 रुपयांपुरती मर्यादित केल्यावर सरकारने आता सर्व नोंदणीकृत राजकीय …
राजकीय पक्षांना डिसेंबरपर्यंत प्राप्तीकर परतावा भरणे अनिवार्य आणखी वाचा
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१९ पर्यंत देशातील सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये बायो टॉयलेट सुरु केले जातील अशी …
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांवर चाप लावला असून राजकीय पक्षांना यापुढे फक्त दोन …
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. ग्राम …
नवी दिल्ली – सरकारने अर्थसंकल्पातून नोटाबंदीची सर्वाधिक झळ बसलेल्या शेतकऱ्यांसाठी भरभरून तरतुदी केल्या असून अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख …