वाढू दे महागाई
केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रात एका मागून एक धाडसी निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. या निर्णयांमुळे गुंतवणूकदारात उत्साहाचे वातावरण पसरले असेलही […]
केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रात एका मागून एक धाडसी निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. या निर्णयांमुळे गुंतवणूकदारात उत्साहाचे वातावरण पसरले असेलही […]
मोठ्या शहरांमध्ये गेल्या दोन वर्षात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे खेदजनक चित्र केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहरांमधील
नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या टी-२० च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा कोट्यवधी चाहत्याची निराशा केली आहे. तसे पहिले तर या
केंद्र सरकारने धोरण लकवा सोडून दिलेला आहे असे दिसते. मुक्त अर्थ व्यवस्थेच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी गेली तीन
दोन आक्टोबर हा महात्मा गांधी यांची जयंती दिवस. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही जन्म याच तारखेला झालेला आहे. हा
मूर्ती लहान कीर्ती महान-लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण आणखी वाचा
गेल्या आठवडाभरातल्या वाद विवादानंतर शेवटी अनेक जाणकार लोकांचा एक नवा पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला आहे. हा पक्ष
गेल्या तीन चार दिवसांपासून कोळशाच्या काळोखीने तोंड काळे झालले आणि काळ्या व्यवहाराला चटावलेले काळा बाजारवाले सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने भलतेच
अजित पवार यांनी राजीनामा देऊन चूक केली आहेच. पण आता ते झंझावाती वगैरे दौरा करून त्यापेक्षा मोठी चूक करीत आहेत.
सबसिडी हा सरकारपुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होऊन बसला आहे. कारण ती वाढत आहे आणि तो आपल्या विकासातला मोठा अडथळा होऊन
तेलंगण राज्याच्या मागणीसाठी हैदराबादेत आज झालेल्या तेलंगण मार्च मध्ये हिंसाचार होणार हे अगदीच अपेक्षित होते कारण या मागणीतला युक्तिवाद आता
भारतातल्या राष्ट्रीयीकृत बँका थकित आणि बुडीत कर्जामुळे त्रस्त झालेल्या असतानाच देशातील राष्ट्रीयीकृत बँकातील संपत्ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या भांडवलदारांनीच मोठ्या प्रमाणावर
व्याजाचे वाढते दर, अर्थव्यवस्थेतील मंदी आणि निर्यात व्यापारात झालेली घट यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असली तरी देशाच्या ग्रामीण भागाचे
अजित पवार यांनी नैतिक मुद्यावरून राजीनामा दिला, त्याला आता ४८ तास उलटले आहेत आणि हळू हळू राजीनाम्याची काही कारणे स्पष्ट
भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते. आता ते वाढून ५६ वर्षे झाले आहे. ते अजून
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतल्यामुळे सरकार अडचणीत आलेले होते. परंतु समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी सरकारची
केन्द्रातले मनमोहनसिंग यांचे सरकार हे एक बुडते जहाज आहे असे भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. गडकरी हे विरोधी
मानसशास्त्राचा एक नियम असा आहे की, प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी दडलेली असते. जो अडचणींनी निराश होतो तो कायमचा संपून जातो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे चातुर्यपूर्ण राजकीय खेळी करण्यात वाकबगार समजले जातात. परंतु काल त्यांच्याही वर मात करीत त्यांच्या