एम.बी.ए. बँकिग
बँकिगच्या क्षेत्रात मध्यंतरीच्या काळात नोकरभरतीची प्रक्रिया जवळजवळ थांबलेली होती. कारण बँकांचे व्यवहार जुन्या पद्धतीने सुरू होते आणि त्यांच्यामध्ये संगणकीकरण करण्याची […]
बँकिगच्या क्षेत्रात मध्यंतरीच्या काळात नोकरभरतीची प्रक्रिया जवळजवळ थांबलेली होती. कारण बँकांचे व्यवहार जुन्या पद्धतीने सुरू होते आणि त्यांच्यामध्ये संगणकीकरण करण्याची […]
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षणात आघाडीवर असलेल्या एनआयआयटी या संस्थेने आयकर खात्याशी सहकार्य करून एक नवा पण उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचे
सध्या डोबिंग हा विषय फार चर्चिला जात आहे. भारताच्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महिला खेळाडू उत्तेजक पदार्थांच्या सेवनात दोषी आढळल्या असून
सध्या केवळ भारतच नव्हे तर सार्या जगातच एच.आय.व्ही. एडस् हा गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे आणि त्यावर औषध सापडत नसल्यामुळे
प्रत्येकाला नाचायला आवडते. परंतु सर्वांनाच नाचता येत नाही. काही थोड्याच लोकांना चांगले नाचता येत असते आणि ज्यांना नाचता येते त्यांना
कृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती
भारतामध्येच नव्हे तर सार्या जगातच किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड विकास होत आहे. आपल्या देशात या क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला
आज कोणत्याही देशाचा व्यापार हा केवळ देशांतर्गत व्यापार राहिलेला नाही. सर्वच देशातल्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय आयाम प्राप्त झालेला आहे. त्यामुळे व्यापारविषयक
सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञानाविषयी फार आकर्षण निर्माण झालेले आहे. या क्षेत्रामध्ये तज्ञ व्यक्तींची फार वानवा आहे. त्यामुळे चांगले तांत्रिक कौशल्य
चित्रपटांसाठी गीते लिहून भरपूर पैसा कमावणार्या गीतकारांची नावे आपल्याला पाठ आहेत. मराठीत जगदीश खेबुडकर, प्रविण दवणे आदी नावे प्रसिद्ध आहेत.
खरे तर अभियांत्रिकी किंवा बी.टेक.च्या कोणत्याही पदवीधराला रेल्वेची देखभाल, दुरुस्ती यांची माहिती असतेच आणि अनेक पदवीधर रेल्वेत अनेक प्रकारच्या नोकर्या
वॉशिंग्टन,दि. १४ – एका नवीन अमेरिकन अध्ययनात सांगण्यात आले की, तणाव व नैराश्याने मेंदु अकंचु शकते. यामुळे तुम्ही भावनात्मक व
उद्योजकता हा माणसाला जन्मत:च प्राप्त होणारा गुणधर्म आहे असे मानले जाते. पण आता आता याही विषयाचे अनेक मार्गदर्शक वर्ग निर्माण
कृषी व्यवसायाचे महत्व कमी समजले जाते. परंतु शेवटी प्रत्येक माणसाला खायला लागतेच.जोपर्यंत माणूस खाल्ल्याशिवाय जगत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला काही
गेल्या ३० वर्षांपासून भारतामध्ये जंगलांच्या संरक्षणाबाबत फार दक्षता बाळगली जायला लागली आहे. त्यातल्या त्यात वन्य जीवांच्या संरक्षणाच्या बाबतीत मोठीच दक्षता
सध्याच्या युगाचे वर्णन आइस एज असे केले जाते. या इंग्रजी शब्दातील आय सी ई या तीन शब्दांवरून हे वर्णन आलेले
विद्यार्थी दहावी-बारावी उत्तीर्ण झाले किंवा पदवी परीक्षा देऊन बाहेर पडले की, आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. तो
लष्करातील नोकरीच्या संधी म्हणजे नेमके काय, याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात. लष्करातली नोकरी म्हणजे केवळ लढाई करणे नव्हे. लढाई