पॅरासिटेमॉल वापरताय? सावधान
थोड्याफार वेदना झाल्या की पॅरासिटेमॉलची गोळी घेण्याची सवय आपल्याला लागली आहे. परंतु ही गोळी अधिकवेळा घेतल्यास आपल्या शरीरावर तिचे काय …
थोड्याफार वेदना झाल्या की पॅरासिटेमॉलची गोळी घेण्याची सवय आपल्याला लागली आहे. परंतु ही गोळी अधिकवेळा घेतल्यास आपल्या शरीरावर तिचे काय …
तासन् तास संगणकावर काम करणाऱ्यांना पाठदुखी,लठ्ठपणा अशा समस्या जडण्याची अधिक शक्यता असते. कामासोबत करता येतील असे काही व्यायामप्रकार अमलात आणल्यास …
निरोगी शरीर मिळविण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे योग्य आहार घेणे. या काही टिप्सद्वारे तुम्ही तुमचा डाएट चार्ट बनवू शकता. …
भारत हा जगातला सर्वाधिक तरुण देश आहे असे आपण अभिमानाने सांगतो कारण या देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या तरुण आहे. …
साधारण चहा हे पेय मनाला उत्तेजना देणारे मानले जाते. काम करताना थोडा थकवा आला किंवा शरीराला मरगळ आली तर एक …
आजार झाल्यानंतर त्यावर उपाय योजीत बसण्यापेक्षा तो होण्याच्या आधीच त्याचे निदान करावे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजून त्याच्यामुळे होणार्या वेदनातून सुटका …
शरीराची हालचाल न करणे आणि बैठ्या जागी काम करून वजन वाढवणे हे आरोग्यासाठी मोठेच जोखमीचे काम आहे. वैद्यकीय तज्ञांचे असे …
वॉशिंग्टन : नैराश्य आल्यानंतर अनेक जण स्मार्ट फोनचा आणि समाज माध्यमांचा आधार घेतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक यांच्या साहाय्याने मित्रांशी संवाद साधण्याचा …
लंडन : नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात, असे म्हटले जाते. मात्र ब्रिटिश संशोधकांना ते मान्य नाही. सतत दु:खात बुडालेल्या …
सध्या थंडीची चाहूल लागत आहे. थंडीचा एखादा झोत अंगावरून गेला की आपले शरीर थरथरते आणि काही तरी गरम गरम हवेसे …
हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की आरोग्याच्या काही ठराविक तक्रारी सुरू होतात. काही लोकांना थंडी बाधते आणि त्यांना …
खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत बरीच चर्चा केली जाते आणि काही खाद्यपदार्थ काही सवयी वाईट असल्याचे आवर्जुन सांगितले जाते. काय खावे, काय …
हृदयरोगाचे प्रमाण भयावह इतके वाढत आहे. २०१३ साली जगभरात हृदयाच्या विविध विकारांनी ५९ लाख अकाली मरण पावले. २०२५ सालपर्यंत हा …
आपल्या पूर्वजांनी संक्रांतीला तीळ खाण्याचा सल्ला दिला आहे कारण संक्रांतीला हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. उन्हाळा सुरू झाला की, तहान …
बार्शी : तंबाखूमुळे कॅन्सर नव्हे तर अन्न पचन होते असा नवा शोध खासदार दिलीप गांधीनी लावल्यामुळे सध्या वातावरण चांगलेच तापले …
रक्तात साखरेची पातळी वाढणे म्हणजे मधुमेहाच्या आगमनाची चाहूल लागणे. आंबा हे फळ म्हणजे साखरेचे आगरच म्हणायला हवे. आंबा आवडतो सगळ्यांनाच …
सुकविलेल्या आंब्याचे सेवन करेल रक्तशर्करा नियंत्रित आणखी वाचा
सध्याच्या कार्पोरेट जमान्यात धूम्रपान आता व्यसन न राहता एक फॅशन बनली आहे, पण सिगारेटचा एक झुरका ’दुनिया मुठ्ठीमें‘चा आभास निर्माण …
आई होणार हे कळलं की स्त्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपण नव्या जीवाला जन्म देणार या भावनेनेच ती सुखावते, पण …