मानहानीकारक पराभव
दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकीचे राजकारण सुरू असतानाच काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष आंध्र प्रदेशाकडे होते. आपण जगन मोहन रेड्डीचे खच्चीकरण करतोय पण त्याचा …
दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकीचे राजकारण सुरू असतानाच काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष आंध्र प्रदेशाकडे होते. आपण जगन मोहन रेड्डीचे खच्चीकरण करतोय पण त्याचा …
मूल जन्माला येते तेव्हा आईचे निम्मे गुण आणि वडिलांचे निम्मे गुण घेऊन जन्माला येते. जनुक शास्त्राने तर असे सिद्ध केले …
केंद्र सरकारने साखर उद्योगाला नियंत्रण मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्तास हा निर्णय तत्त्वत: घेतला आहे आणि त्याचे तपशील ठरवून …
मगनुष्य आशेवर जगतो तसे देशालाही आशेवर जगवता येते; पण ही आशा दाखवण्यातही काही तरी तारतम्य असावे. आशा दाखवण्यामागे आशाच असावी …
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न सातत्याने न्यायालयात जातोय आणि तिथे सरकारच्या विरोधात निकाल जात आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळात कपिल सिबल, पी.चिदंबरम, …
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी युवती मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र राज्य सरकार गुटख्यावर बंदी घालणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी …
देशात राजकीय पक्षाच्या बांधणीची आणि संघटनेची कामे आता बंदच आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीत असतात …
स्त्रीभ्रुणहत्येच्या वाढत्या प्रकारांनी महाराष्ट्राच्या नावाला अक्षरश: कलंक लागला आहे. महाराष्ट्रात हे प्रकार केवळ वाढतच चालले आहेत असे नाही तर पाडलेल्या …
सोलापूरचे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांचे निधन झाले. महाराष्ट्रातल्या अतीशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा निवडक कवींमध्ये त्यांचा समावेश होत असे. …
केन्द्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विरोधात दाखल झालेली निवडणूक याचिका मद्रास उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. आता त्यांच्या निवडीला आव्हान देणार्या …
केंद्र सरकारचा आथिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कालच आळस झटकून कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त …
आपल्या देशात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. शहरे वाढत आहेत. शहरांत राहणारे लोक शहाणे आणि समंजस असतात तेव्हा समाजातला समंजसपणा वाढायला …
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून वीरवल्ली सुंदरम संपत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी या …
महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये गेल्या आठवडाभरात गर्भपात करून ते गर्भ उघडण्यावर टाकण्याचे काही प्रकार उघडकीस आले. त्यानंतर शासन कामाला लागले आणि …
१९९१ साली भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि या देशात परकीय गुंतवणुकीचा ओघ सुरू होऊन विकास वेग वाढला. या वाढीमुळे …
सध्या देशाचे भवितव्य कॉंग्रेसच्या हातात आहे आणि कॉंग्रेस पक्षाला म्हणजेज कॉंग्रेस प्रणित संपुआघाडीला निर्णय लकवा झालेला आहे. कोणताही निर्णय घेताना …
माणूस हा या सृष्टीतला सर्वात प्रगत प्राणी आहे, असे समजले जाते. पण ही समजूत माणसानेच निर्माण केली आहे आणि माणूसच …
योगगुरु रामदेवबाबा आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी एकत्रित येऊन दिल्लीच्या संसद मार्गावर एकदिवसीय जाहीर उपोषण केले. या उपोषणाला …