शिक्षण कशासाठी ?
पुण्यातल्या चौघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काल पुण्याच्या परिसरात एक निर्जन ठिकाणी वाटमारी करताना अटक करण्यात आली. हे चारही विद्यार्थी पुण्यातल्या एका …
पुण्यातल्या चौघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काल पुण्याच्या परिसरात एक निर्जन ठिकाणी वाटमारी करताना अटक करण्यात आली. हे चारही विद्यार्थी पुण्यातल्या एका …
पुणे – गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या शाळांना आता चाप बसणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या वयानुसार आणि इयत्तेनुसार आवश्यक त्या क्षमता ग्रहण केल्या …
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी होणार क्षमता चाचणी आणखी वाचा
पुणे – प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी इयत्ता दहावी, …
आता दहा मिनिटेआधीच मिळणार दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका आणखी वाचा
पुणे – मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न समाजकल्याण विभाग व महाविद्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे गंभीर बनला असून समाजकल्याण विभागाकडून कधीही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची …
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून समाजकल्याण आणि महाविद्यालयाच्या वादामुळे वंचित आणखी वाचा
पुणे : ज्या महाविद्यालयात मराठा आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशही देण्यात आले ते न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आता रद्द …
मुंबई: यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून …
मोदींच्या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थीही होणार सहभागी आणखी वाचा
संयुक्त राष्ट्रसंघ : भारताने मुलांना शाळेपर्यंत नेण्यात बरीच प्रगती साधली असून मध्येच शाळा सोडून जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी …
सिरीयाची राजधानी दमिश्क जवळ दोन शाळांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात किमान १० विद्यार्थी ठार तर अनेक जखमी झाले असल्याचे वृत्त …
मुंबई: जाहिरात क्षेत्रातील कलाकार आणि विद्यार्थी यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मंथन …
कोलकाता- भारताच्या संस्कृतीने भारावून गेलेले इंग्लंडचे २५ हजार विद्यार्थी भारतात शिकायला येणार असून हे विद्यार्थी आगामी पाच वर्षात अल्प मुदतीचे …
भारतात शिकण्यासाठी येणार २५ हजार ब्रिटीश विद्यार्थी आणखी वाचा
ठाणे – विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडले आहे. या शाळकरी मुलांचे मृतदेह शाळेच्या मागेच आढल्याने खळबळ उडाली आहे. या …
विरारमध्ये शाळेच्या मागेच सापडले तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह आणखी वाचा
नवी दिल्ली – लोक संख्येच्याबाबतीत चीनपाठोपाठ भारत दुसर्या क्रमांकावर असतानाच आता विद्यार्थ्यांच्या संख्येतही भारताने जगात दुसरे स्थान मिळविले आहे. अमेरिकेमध्ये …
विद्यार्थ्यांच्या संख्येतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आणखी वाचा