केंद्रीय कृषिमंत्री

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा

मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी …

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा आणखी वाचा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा- दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – राज्यात जुलै-2021 मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना …

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा- दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी आणखी वाचा

मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली – लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त …

मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत जाहीर आणखी वाचा

कृषि विधेयकावरील चर्चेसाठी आपण केव्हाही तयार : नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली: मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे वादग्रस्त कृषि विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कृषि विधेयकाच्या तरतुदींवरून केंद्र सरकार आणि शेतकरी …

कृषि विधेयकावरील चर्चेसाठी आपण केव्हाही तयार : नरेंद्र सिंह तोमर आणखी वाचा

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून त्यानुसार सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत …

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय आणखी वाचा

मोदी सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने संदर्भात मोठी घोषणा

नवी दिल्ली : कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी संसदेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव …

मोदी सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने संदर्भात मोठी घोषणा आणखी वाचा

शरद पवार यांनी ट्विट करत कृषीमंत्र्यांना कडक शब्दात सुनावले

नवी दिल्ली – शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र होत असतानाच राजकीय वातावरणही तापू लागले आहे. देशाचे माजी आणि आजी …

शरद पवार यांनी ट्विट करत कृषीमंत्र्यांना कडक शब्दात सुनावले आणखी वाचा

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्राचे मोदींकडून कौतुक

नवी दिल्ली: कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या ८ पानी पत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. विनम्रपणे …

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्राचे मोदींकडून कौतुक आणखी वाचा

अपप्रचाराला बळी पडू नका: कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात अपप्रचार करून राजकीय लाभ उठविण्याच्या दृष्टिकोनातून काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या अपप्रचाराला …

अपप्रचाराला बळी पडू नका: कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन आणखी वाचा

कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दि. ३ डिसेंबर रोजी चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली: दिल्लीला धडक देण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना थोपविण्यासाठी एकीकडे प्रशासनाकडून जंग जंग पछाडले जात असतानाच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी …

कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दि. ३ डिसेंबर रोजी चर्चेचे निमंत्रण आणखी वाचा

पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची, केंद्राने हात झटकले

नवी दिल्ली : पीकविम्याला मुदतवाढीचा चेंडू केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला असून पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आपला वाटा …

पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची, केंद्राने हात झटकले आणखी वाचा

स्वावलंबन योग्यच पण…

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी देश डाळींच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. डाळींचे प्रगत बियाणे शेतकर्‍याला …

स्वावलंबन योग्यच पण… आणखी वाचा

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र

हाजीपूर- कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील गोरौल येथे राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. …

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र आणखी वाचा

देशातील ५८५ मंडई ई-ट्रेडिंगशी जोडणार

लाडवा (हरियाणा) : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी देशातील ५८५ मंडई ई-ट्रेडिंगशी जोडणार असल्याची घोषणा केली आहे. याबरोबरच फळे आणि …

देशातील ५८५ मंडई ई-ट्रेडिंगशी जोडणार आणखी वाचा