आत्महत्या रोखता येतील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निवडले गेले आहेत आणि ते विदर्भातील आहेत. गेल्या १५-२० वर्षांपासून विदर्भातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या हा …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निवडले गेले आहेत आणि ते विदर्भातील आहेत. गेल्या १५-२० वर्षांपासून विदर्भातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या हा …
नागपूर – विदर्भ जन आंदोलन समितीने गुरुवारी विदर्भातील सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले असून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात चार शेतक-यांनी तर …
गोंदिया – मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. या दोन दिवसात शेतक-यांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच …
गोंदिया – गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. एक पाण्यासाठी पीक धोक्यात आल्याने …
गडचिरोली – गेल्यावर्षी अतीवृष्टीने तर यावर्षी कमी पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम झाल्याने, पुढच्या वर्षीच्या हंगामात पुन्हा सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा …
औरंगाबाद – गारपीट ग्रस्तांना सरकारकडून तोकडी मदत करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याला सरकारने मदत म्हणून ३७ रुपयांचा धनादेश दिला आहे. …
बळीराजाची मराठवाड्यात क्रूर थट्टा, दिला अवघ्या ३७ रुपयांचा चेक आणखी वाचा
पुणे – केंद्र सरकारने कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याचा संबंधी विचार चालविला असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक अडचणीत आले …
नवी दिल्ली – केंद्र सरकार वेळोवेळी, राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांना ऊस शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याचा आणि दोषी साखर कारखान्यांविरुध्द कारवाई करण्याचा …
नवी दिल्ली – देशातील 70 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे 115 कोटी एसएमएस संदेश पाठविण्याचे प्रचंड कार्य गेल्या वर्षभरात कृषी मंत्रालयाच्या …
पुणे – यंदा दुष्काळाच्या झळा सीताफळास जाणवल्याने उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५0 टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा शेतकर्यांनी उन्हाळ्यात …
नवी दिल्ली – चालू खरीप हंगामाच्या पेरण्यांच्या काळात मोसमी पावसाने दगा दिल्यामुळे भातशेतीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असून, आतापर्यंत देशभरात …
खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट आणखी वाचा