विदर्भात सहा शेतक-यांनी केल्या आत्महत्या

sucied
नागपूर – विदर्भ जन आंदोलन समितीने गुरुवारी विदर्भातील सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले असून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात चार शेतक-यांनी तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका शेतक-याने आत्महत्या केल्याचे समितीचे प्रमुख तिवारी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते. दुष्काळ, कापूस आणि सोयाबीनला योग्य बाजार भाव आदी प्रश्न भाजप सरकार सोडवणार असे वाटले होते. पण प्रत्यक्षात काहीच प्रयत्न होत नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे आणि त्यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.

Leave a Comment