पालकमंत्री

स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – डॉ. विश्वजीत कदम

भंडारा :- आपत्ती काळात पहिला प्रतिसाद हा स्थानिक नागरिकांकडून मिळतो. स्थानिक नागरिक प्रशिक्षित असल्यास शोध व बचाव कार्य सुकर होण्यास …

स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – डॉ. विश्वजीत कदम आणखी वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसाठी ३४ कोटी निधी मंजूर – डॉ. विश्वजीत कदम

भंडारा : भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य तज्ञाची समिती …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसाठी ३४ कोटी निधी मंजूर – डॉ. विश्वजीत कदम आणखी वाचा

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय – दत्तात्रय भरणे

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा …

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

पुनर्वसन करताना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करतांना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे …

पुनर्वसन करताना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणखी वाचा

अतिवृष्टीमुळे बाधित असलेले एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये – बाळासाहेब पाटील

सातारा : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे …

अतिवृष्टीमुळे बाधित असलेले एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये – बाळासाहेब पाटील आणखी वाचा

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सतर्कतेमुळे वाचले आंबेमाची येथील ग्रामस्थांचे प्राण

अलिबाग : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर येथे पूर आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसापूर्वी दरड कोसळल्याने …

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सतर्कतेमुळे वाचले आंबेमाची येथील ग्रामस्थांचे प्राण आणखी वाचा

सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करुया – सतेज पाटील यांनी दिला पूरग्रस्तांना धीर

कोल्हापूर : पूरपरिस्थितीला सामोरे जाणे हे एकट्या- दुकट्याचे काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करुया!, अशा शब्दात …

सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करुया – सतेज पाटील यांनी दिला पूरग्रस्तांना धीर आणखी वाचा

अतिक्रमणे नियमानुकूल करून गरजूंना घरे मिळवून द्या – यशोमती ठाकूर

अमरावती : सर्वांसाठी घरे योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, नियोजित घरकुलांना चालना देण्याची …

अतिक्रमणे नियमानुकूल करून गरजूंना घरे मिळवून द्या – यशोमती ठाकूर आणखी वाचा

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बाळासाहेब पाटील यांचे आदेश

सातारा : तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराचे पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच …

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बाळासाहेब पाटील यांचे आदेश आणखी वाचा

चिपळूणचे नागरिक संकटात असताना पालकमंत्री पळ काढतात; चित्रा वाघ यांची अनिल परब यांच्यावर टीका

मुंबई – कोकणासाठी गुरुवारची पहाट दहशतीची ठरली. कोकणातील जनजीवन बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पार कोलमडून गेले. पावसाने मुंबईनंतर कोकणात …

चिपळूणचे नागरिक संकटात असताना पालकमंत्री पळ काढतात; चित्रा वाघ यांची अनिल परब यांच्यावर टीका आणखी वाचा

बच्चू कडू यांचे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवण्याचे निर्देश

अकोला – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येवून नदीकाठच्या गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त भागातील खडकी, हरिहर पेठ, …

बच्चू कडू यांचे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवण्याचे निर्देश आणखी वाचा

साथीच्या आजारांवरील उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा – शंभूराज देसाई

वाशिम : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. जिल्ह्यात साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये …

साथीच्या आजारांवरील उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा – शंभूराज देसाई आणखी वाचा

स्थानिक बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही – यशोमती ठाकूर

अमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीतील सुदर्शन जीन्स या कंपनीने 48 कामगारांना नोकरीहून काढल्याच्या निर्णयाविरोधात कामगार बांधवांनी सुरु केलेले आमरण साखळी उपोषण …

स्थानिक बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही – यशोमती ठाकूर आणखी वाचा

नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये – बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. नागरिकांनी गाफील न …

नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये – बाळासाहेब पाटील यांचे आवाहन आणखी वाचा

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – गुलाबराव पाटील

मुंबई : हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व विशेषतः केळी उत्पादक …

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – गुलाबराव पाटील आणखी वाचा

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान …

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान आणखी वाचा

पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा – बच्चू कडू यांचे यंत्रणेला निर्देश

अकोला – काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या मौजे जांभा बु. ता. मुर्तिजापूर च्या नवीन गावठाण जागेवरील भूखंडांचा ताबा प्रकल्पबाधितांना …

पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा – बच्चू कडू यांचे यंत्रणेला निर्देश आणखी वाचा

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवा : छगन भुजबळ

नाशिक – कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरीदेखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना टेस्टिंग आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी असे आदेश …

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवा : छगन भुजबळ आणखी वाचा