शालेय शिक्षण मंत्री

Viral Video : छत्तीसगडच्या मंत्र्यांनी सांगितले दारूचे फायदे, सांगितली रस्ते अपघातांची अजब कारणे

रायपूर – छत्तीसगडच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण छत्तीसगडचे शालेय शिक्षण मंत्री प्रेमसाई सिंह […]

Viral Video : छत्तीसगडच्या मंत्र्यांनी सांगितले दारूचे फायदे, सांगितली रस्ते अपघातांची अजब कारणे आणखी वाचा

राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या किती दिवस; शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मुंबई – राज्याच्या शिक्षण विभागाकडून 1 ते 23 नोव्हेंबर अशा 20 दिवसांच्या सुट्ट्या शाळांना दिवाळीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच

राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या किती दिवस; शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणखी वाचा

टास्क फोर्ससोबत चर्चा झाल्यानंतर लवकरच राज्यातील पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता

मुंबई – राज्यातील शाळा, महाविद्यालय 4 ऑक्टोबरला सुरु झाल्यानंतर आता लवकरच प्राथमिक शाळाही सुरु होणार असल्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारने

टास्क फोर्ससोबत चर्चा झाल्यानंतर लवकरच राज्यातील पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता आणखी वाचा

आज जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी)

आज जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आणखी वाचा

अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ

मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या

अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ आणखी वाचा

४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा या नियमावलीनुसार होतील सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती!

मुंबई – राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी

४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा या नियमावलीनुसार होतील सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती! आणखी वाचा

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही : वर्षा गायकवाड

मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत,

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही : वर्षा गायकवाड आणखी वाचा

दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा ‘या’ तारखेला होणार सुरू

मुंबई : यंदाच्या वर्षी देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दहावी आणि बारावीचा निकाल विशेष

दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा ‘या’ तारखेला होणार सुरू आणखी वाचा

आता अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया

मुंबई – राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावीला प्रवेशासाठी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी एका मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. आता

आता अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आणखी वाचा

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षकांनी जबाबदारीने काम करावे – वर्षा गायकवाड

हिंगोली : प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यामुळेच आज आपला महाराष्ट्र हा देशातील पहिले राज्य ठरले आहे. आजच्या

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षकांनी जबाबदारीने काम करावे – वर्षा गायकवाड आणखी वाचा

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर

मुंबई – देशासह राज्यातील शिक्षण सेवेत कोरोनामुळे अनेक समस्या आणि गोंधळ पाहायला मिळाला. शालेय शिक्षण आणि शिक्षण विभाग दोन दीड

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर आणखी वाचा

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार – वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी उपाययोजना सुचविण्यात याव्यात यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश शालेय

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार – वर्षा गायकवाड आणखी वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजक, शिक्षणक्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञांना केले हे आवाहन

मुंबई : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजक, शिक्षणक्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञांना केले हे आवाहन आणखी वाचा

लवकरच सुरु होणार महाराष्ट्रातील सर्व शाळा

मुंबई – जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये कोरोना महामारीच्या संकटामुळे बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे

लवकरच सुरु होणार महाराष्ट्रातील सर्व शाळा आणखी वाचा

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – वर्षा गायकवाड

मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्यप्रणाली मार्फत झालेल्या बैठकीच्या

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – वर्षा गायकवाड आणखी वाचा

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय आणखी वाचा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला टेम्पोने दिली धडक

हिंगोली – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या असून,

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला टेम्पोने दिली धडक आणखी वाचा

येत्या १५ ते २० दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय

मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण संस्थांना दिले आहेत. पण, कशा पद्धतीने शाळा सुरू करायच्या

येत्या १५ ते २० दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आणखी वाचा