प्लास्टिक

अदिदासने कचऱ्यापासून कमावले कोट्यावधी !

पादत्राणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अदिदास या ब्रँडने आपली आणखी एक नवीन ओळख निर्माण केली असून कंपनीने पर्यावरणाची वाढती समस्या …

अदिदासने कचऱ्यापासून कमावले कोट्यावधी ! आणखी वाचा

बर्गर नुडल्ससह चमचे आणि प्लेटचाही पाडा फडशा

जगभरात प्लास्टिक वापराने मानवी जीवनाला निर्माण केलेला धोका कसा कमी करायचा यासाठी संशोधन केले जात आहे. आजकाल खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यासाठी …

बर्गर नुडल्ससह चमचे आणि प्लेटचाही पाडा फडशा आणखी वाचा

प्लॅस्टिकमुक्तीने ३०० महिलांना रोजगार

गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील सासानगीर या गावातील लोकांनी पर्यावरण दिनादिवशी आपले गाव प्लॅस्टिक गाव मुक्त करण्याचा निर्धार केला आणि घरोघर जाऊन …

प्लॅस्टिकमुक्तीने ३०० महिलांना रोजगार आणखी वाचा

प्लास्टिक कच-याच्या समस्येवर निघणार तोडगा ?

प्लास्टिक खाणारा किडा संशोधकांनी केला तयार ! लंडन: प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निर्माण होणा-या प्रदूषणामुळे अवघे जग त्रस्त आहे. जगातील सर्वच देशासमोर …

प्लास्टिक कच-याच्या समस्येवर निघणार तोडगा ? आणखी वाचा

बांबूच्या वापरातून बनणार फोर्ड कार

अमेरिकन ऑटो कंपनी फोर्डने त्यांच्या कार्समधील इंटिरियर साठी मजबूत नैसर्गिक बांबूचा वापर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार …

बांबूच्या वापरातून बनणार फोर्ड कार आणखी वाचा

गोव्यातील समुद्राला प्लास्टिक कचर्‍याचा विळखा

मुंबई – मोठ्या प्रमाणावर सापडणार्‍या प्लास्टिक कचर्‍यामुळे गोव्यातील सागरी जीवन धोक्यात आले असल्याचे एका अभ्यासान्ती स्पष्ट झाले आहे. हा निष्कर्ष …

गोव्यातील समुद्राला प्लास्टिक कचर्‍याचा विळखा आणखी वाचा

प्लॅस्टीक नष्ट करणार्‍या बॅक्टेरियाचा शोध

जपानच्या क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी प्लॅस्टीकचे विघटन करून ते नष्ट करणार्‍या बॅक्टेरियाचा शोध लावला आहे. हे संशोधन प्लॅस्टीक कचर्‍यामुळे होणार्‍या प्रचंड …

प्लॅस्टीक नष्ट करणार्‍या बॅक्टेरियाचा शोध आणखी वाचा

सात राज्यात प्लास्टिक पार्कचे निर्माण

नवी दिल्ली : सात राज्यांमध्ये प्लास्टिक उद्योगामध्ये स्टार्टअपची संधी देण्यासाठी प्लास्टिक पार्क तयार करण्यात येत असून यामधील गुजरातमध्ये तर पार्कची …

सात राज्यात प्लास्टिक पार्कचे निर्माण आणखी वाचा

उ.भारतात प्लॅस्टीक बंदी- उद्योगांना ५० हजार कोटींचा फटका

पंजाब, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे उत्तर भारतातील प्लॅस्टीक उद्योग अडचणीत आला असून या …

उ.भारतात प्लॅस्टीक बंदी- उद्योगांना ५० हजार कोटींचा फटका आणखी वाचा