एककल्ली विश्लेषण नको
राजकीय विश्लेषक आणि पत्रकार यांना आपली काही राजकीय मते असतात आणि तशी ती असण्यात काही चूक नाही. त्यांनी ती मते …
राजकीय विश्लेषक आणि पत्रकार यांना आपली काही राजकीय मते असतात आणि तशी ती असण्यात काही चूक नाही. त्यांनी ती मते …
गेल्या आठवडाभरापासून निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील संघर्ष उफाळून आला असून त्यातून आयोगाचे निर्णय शिरसावंद्य मानले पाहिजेत की …
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना येत्या दोन तीन …
आरोग्य चांगले राखण्यासाठी पर्याप्त झोप, व्यायाम आणि संतुलित आहार या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या तीन गोष्टींपैकी एखादीतही संतुलन …
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून एक आठवडा आहे पण त्याच्या आधीच महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पराभव मान्य केला …
जग कुशी बदवत आहे. ग्रामीण भागातले वास्तव बदलत आहे. अर्थव्यवहार बदलत आहेत. पण जुन्या व्यवस्थेत हितसंबंध असणारांना हा बदल रुचत …
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भरपूर पेड न्यूज दिल्या असा त्यांच्यावर आरोप आहे. त्या पेड न्यूजचे …
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नरेन्द्र मोदी यांनी जोरदार आणि निर्णायक दणका देत सर्वांना अस्वस्थ केले आहे. काल अमेथी मतदारसंघात प्रचार …
भारताच्या घटनेने निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था निर्माण केलेली आहे आणि तिला अमाप अधिकार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यास भारताचे …
नरेन्द्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांशी सूडबुद्धीने वागणार नाही असे आश्वासन दिले आहे. खरे तर त्यांनी सत्तेवर आल्यानंतर रॉबर्ट …
मुंबई पासून १२० किलो मीटर्स अंतरावर नागोठणे गावाच्या आसपास असलेल्या एका बोगद्याजवळ रेल्वे अपघात होऊन २० पेक्षाही अधिक लोक मारले …
समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जगाचे चांगले आकलन होण्यासाठी एक सूत्र दिले आहे. ‘दिसामाजी काही …
प्रियंका गांधी-वड्रा यांनी गेला आठवडा चांगलाच गाजवला. त्यांनी अमेथी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात प्रचार केला पण तो ज्या तडफेने …
आम आदमी पार्टीने राजकीय निरीक्षकांना काही तरी वेगळे करण्याच्या आशा लावल्या होत्या आणि सामान्य माणसांनाही हा पक्ष देशाच्या राजकारणात काही …
राजकारणात प्रत्येकाने आपली कुवत, अनुभव आणि काम यांचा विचार करून आपली शैली ठरवायची असते पण कोणी तरी कोणाची नक्कल करायला …
साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला तर काय होईल यावर बरीच चर्चा झाली आहे. या मुक्तीचे फायदे या उद्योगाला होतील पण …
मोदी नावाचा ‘राक्षस’ सत्तेत आल्यास आपले काय होईल या भीतीने कॉंग्रेसच्या नेत्यांना ग्रासले आहे. पण वरकरणी तसे न दाखवता त्यांनी …
पुण्यात मतदानाच्या दिवशी मतदार यादीतून नावे गायब झाल्याचा मोठा गदारोळ झाला. लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. नावे वगळली गेलेल्या मतदारांना तक्रारी …
काँग्रेसचे अपयश भाजपची हजारी भाग यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे उघड आणखी वाचा