कृषी

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी ऑनलाईन कार्यशाळा

मुंबई :- महाराष्ट्र शासन व वर्ल्ड बँक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी तथा पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून ‘विकेल …

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी ऑनलाईन कार्यशाळा आणखी वाचा

उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’

देशातील पहिले शैवाल उद्यान (मॉस गार्डन) उत्तराखंड येथे उभारण्यात आले आहे. कुमाऊं खोऱ्यात १० एकरांमध्ये हे उद्यान साकारण्यात आले आहे. …

उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’ आणखी वाचा

या युवा बागाईतदाराने बनविली स्मार्ट सफरचंद बाग

करोना काळात घराबाहेर पडता येत नसल्याचा उपयोग हिमाचल मधील एका युवा बागाईतदराने सफरचंदाची स्मार्ट बाग बनविण्याच्या कामी केला असून देशातील …

या युवा बागाईतदाराने बनविली स्मार्ट सफरचंद बाग आणखी वाचा

बाष्पीभवन टाळता येते

महाराष्ट्रामध्ये मर्यादित स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडलेले पाणी साचवून ठेवून नंतर ते आठ महिने वापरण्याची पद्धती अवलंबिणे आवश्यक ठरते. …

बाष्पीभवन टाळता येते आणखी वाचा

पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे

शेतीमध्ये पाण्याचे नियोजन सर्वाधिक महत्वाचे असते आणि ते सर्वात अवघडही असते. कारण पाणी आपल्या स्वाधीन नाही, ते निसर्गाच्या स्वाधीन आहे. …

पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे आणखी वाचा

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग

महाराष्ट्रामधल्या शेतकर्‍यांना करता येण्याजोगा बर्‍यापैकी फायदेशीर असूनही दुर्लक्षित असलेला उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. शेतकरीवर्ग सातत्याने दुष्काळाशी सामना करत असतो आणि …

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग आणखी वाचा

मत्स्य व्यवसायाला मोठी संधी

सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने …

मत्स्य व्यवसायाला मोठी संधी आणखी वाचा

बदक पालन व्यवसाय

बदक पालन व्यवसाय हा महाराष्ट्रातला एक उपेक्षित व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कोंबडी पालनाचा व्यवसाय चांगल्यापैकी मूळ धरायला लागला आहे. परंतु …

बदक पालन व्यवसाय आणखी वाचा

महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता

पूर्ण जगाला फळे पुरविण्याची ताकद एकट्या महाराष्ट्रात आहे, असा निर्वाळा अनेक तज्ञांनी अनेक वेळा दिलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आता …

महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता आणखी वाचा

गांडूळ खत कसे करावे ?

आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहिलेली आहे. आता सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे …

गांडूळ खत कसे करावे ? आणखी वाचा

तयार रोपे विकत आणण्याचे तोटे

शेतकर्‍यांना आपल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आपला शेती उद्योग नियोजनबद्धपणे करणे गरजेचे आहे. साधारणत: शेतकरी वर्ग आपल्या वर्षभराच्या …

तयार रोपे विकत आणण्याचे तोटे आणखी वाचा

शेतकर्‍यांचे शत्रू किती?

भारतातल्या शेतकर्‍यांनी व्यावसायिक नीती स्वीकारली तर त्यांचा विकास होणे अवघड नाही. कारण आपला उद्धार आपल्याशिवाय कोणीही करू शकत नाही. सरकार, …

शेतकर्‍यांचे शत्रू किती? आणखी वाचा

शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

आपण शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. कारण केवळ शेतीच नाही तर जगातली सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून …

शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाचा

शेतीची दखल घ्या

आपल्या देशामध्ये राजकीय नेते शेतकर्यांतच्या नावाने अधुनमधून गळे काढत असतात. परंतु त्यांना शेतकर्यांिचा खराच किती कळवळा आहे याविषयी शंका यावी …

शेतीची दखल घ्या आणखी वाचा

शेती सेंद्रीयच हवी

चित्रपट अभिनेता आमिरखान याने आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतात वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांचा प्रश्‍न चर्चेस घेतला. रासायनिक खते आणि विषारी …

शेती सेंद्रीयच हवी आणखी वाचा

कृषि तंत्रज्ञान सल्लागार

एका दैनिकाने दोन वर्षांपूर्वी उपवर मुलींच्या मुलाखती घेतल्या होत्या. सर्व मुलींनी एकमुखाने शेतकरी नवरा नको असे निक्षुन सांगितले. मात्र आता …

कृषि तंत्रज्ञान सल्लागार आणखी वाचा