शेतकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव
ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरू होते तेव्हा शहरातल्या लोकांचा, पत्रकारांचा आणि सामान्य जनतेचाही अशा आंदोलनाला पाठींबा मिळत नाही. ही मंडळी आंदोलनाविषयी …
ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरू होते तेव्हा शहरातल्या लोकांचा, पत्रकारांचा आणि सामान्य जनतेचाही अशा आंदोलनाला पाठींबा मिळत नाही. ही मंडळी आंदोलनाविषयी …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भ्रष्टाचार विरोधी मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. तसेच ते कसल्याही वादात पडत नाहीत. …
महाराष्ट्रात सहकारी तत्वावर साखर कारखाने काढण्यात आले. साधारणपणे विसाव्या शतकाच्या पाचव्या दशकात या चळवळीला मोठीच गती आली. नंतर महाराष्ट्र संयुक्त …
साखर महाग झाली की, आरडाओरडा करायचा असतो, अशी लोकांना सवयच लागली आहे. त्यामुळे सरकारही त्यांना घाबरते आणि वृत्तपत्रे सुद्धा अन्य …
मुक्त अर्थव्यवस्था लागू झाल्यापासून देशातील अनेक उद्योग आणि सर्वसाधारण अर्थव्यवस्था अनेक बंधनांपासून मुक्त झाली. परंतु या मुक्ततेचे लाभ शेती व्यवस्थेला …
महाराष्ट्र शासनाने आता राज्यातल्या शेतीचा नव्याने अभ्यास करण्याचे आणि शेतीच्या विकासाचा नवा आकृतीबंध तयार करण्याचे ठरवले आहे. राज्य शासनाला राज्यातल्या …
पाण्याचा शोध घेणारी एक परिषद आज लातूर येथे होत आहे. पाण्याचा शोध घेण्याची वेळ आज सगळ्या जगावरच आली आहे पण …
सरकारने राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे नुकतेच जाहीर केले आहेत. मात्र हे जाहीर करीत असताना ही परिस्थिती कशा प्रकारे टाळता …
मराठवाडा फार तान्हेला होता. काय होणार याच्या काळजीनं जीव तुटत होता. धरणांत तर १० टक्केच पाणी होतं. आता वाढायला लागलं …
मानवतेच्या इतिहासात अनेक दुष्काळ गाजलेले आहेत. विशेषतः मराठवाड्यामध्ये काही जुन्या दुष्काळांच्या आठवणी वारंवार सांगितल्या जात असतात. मराठवाड्या सह सर्व महाराष्ट्रमध्ये …
कृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती …
राज्य सरकारने नुकताच राज्यातील १२३ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र हे जाहीर करीत असताना निकष धाब्यावर बसवून या यादीत …
कृषी व्यवसायाचे महत्व कमी समजले जाते. परंतु शेवटी प्रत्येक माणसाला खायला लागतेच.जोपर्यंत माणूस खाल्ल्याशिवाय जगत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला काही …
दोन अर्धे दुष्काळ असे चमत्कारीक शब्द प्रयोग वाचून जर कोणी त्याला हसले तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. सध्या महाराष्ट्रात …
दरवर्षी पावसाळा सुरू होतो आणि पावसामध्ये काही अनियमितता जाणवली की, सरकार दुष्काळाच्या निमित्ताने काही उपाययोजना करायला लागते. हा दरवर्षीचा शिरस्ता …
जून महिना संपत आला. अजून पेरणी नाही. ती कधी होईल याची काही शाश्वती नाही. महाराष्ट्रातले लाखो वारकरी ( जे प्रामुख्याने …
जून महिना सरत आला तरी अजून मोसमी पावसाचा पत्ता नाही. चार महिने मोसमी पावसापैकी एक महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. …
महाराष्ट्राच्या विविध भागांत उसाच्या दरासाठी आंदोलन सुरू आहे.साखर पट्ट्यात ते तीव्र होत आहे.तिथे त्याने हिंसक रूप धारण केले असून त्यामुळे …