शिक्षणमंत्री

रात्रशाळांबाबत महाराष्ट्र सरकार दोन महिन्यांत आणणार नवीन धोरण, हे असतील महत्त्वाचे बदल

मुंबई : महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यांत रात्रशाळांबाबत धोरण आणणार आहे. यामध्ये रात्रशाळांचे पुनरुज्जीवन करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि त्यांच्या …

रात्रशाळांबाबत महाराष्ट्र सरकार दोन महिन्यांत आणणार नवीन धोरण, हे असतील महत्त्वाचे बदल आणखी वाचा

बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने केले जाहीर

मुंबई : एकीकडे शिक्षकांचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण होत असताना आता दुसरीकडे बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत …

बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने केले जाहीर आणखी वाचा

अशा प्रकारे होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश; सरकारने दिली माहिती

मुंबई – महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सरकारच्या या निर्णयावर मुंबई …

अशा प्रकारे होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश; सरकारने दिली माहिती आणखी वाचा

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 23 मे रोजी …

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा आणखी वाचा

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही; वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई – केंद्र सरकारने नुकताच सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बारावीच्या …

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही; वर्षा गायकवाड यांची माहिती आणखी वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले आणखी वाचा

इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय – वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. …

इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय – वर्षा गायकवाड आणखी वाचा

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा …

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची उद्या महत्वपूर्ण बैठक आणखी वाचा

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश – वर्षा गायकवाड

मुंबई – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार …

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश – वर्षा गायकवाड आणखी वाचा

नियोजित वेळापत्रकानुसारच होणार दहावी-बारावीच्या परीक्षा – वर्षा गायकवाड

मुंबई – 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षा आणि 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान इयत्ता बारावीच्या …

नियोजित वेळापत्रकानुसारच होणार दहावी-बारावीच्या परीक्षा – वर्षा गायकवाड आणखी वाचा

१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – वर्षा गायकवाड

मुंबई : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १०वी आणि १२वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री …

१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – वर्षा गायकवाड आणखी वाचा

ऑफलाइनच होणार दहावी-बारावीच्या परीक्षा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत राज्यातील इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. …

ऑफलाइनच होणार दहावी-बारावीच्या परीक्षा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणखी वाचा

फीसाठी मागे लागणाऱ्या शाळांची होणार चौकशी – शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून ऑनलाइन शाळा सुरू असताना वापरण्यात न येणाऱ्या सुविधांचे शुल्क आकारणाऱ्या, शुल्कासाठी पालकांमागे लागणाऱ्या, विद्यार्थ्यांना …

फीसाठी मागे लागणाऱ्या शाळांची होणार चौकशी – शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणखी वाचा

बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत:चे शैक्षणिक चॅनेल सुरू केला जाईल : वर्षा गायकवाड

पुणे : विद्यार्थ्यांसाठी बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर केला जाणार आहे. तसेच वर्षभरात बालभारतीतर्फे स्वत:चे शैक्षणिक चॅनेल …

बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत:चे शैक्षणिक चॅनेल सुरू केला जाईल : वर्षा गायकवाड आणखी वाचा

शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केली दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख

मुंबई – यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे काही अडसर निर्माण झाले. पण यावरही मात करुन नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिराने यंदा …

शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केली दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख आणखी वाचा

भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे

मुंबई : नवीन पिढी संस्कांरावर तयार होत असून त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी व …

भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आणखी वाचा

बारावी-दहावी परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती

मुंबई – शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे …

बारावी-दहावी परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती आणखी वाचा

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन …

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा आणखी वाचा