निर्यात

माती, हवामान की तंत्रज्ञान… देशात लवंगाचे सर्वाधिक उत्पादन फक्त कन्याकुमारीतच का होते?

कन्याकुमारी केवळ मंदिरांसाठीच नाही, तर मसाल्यांसाठीही ओळखले जाते. येथील लवंगाला मसाल्यांच्या उत्पादनात वेगळा दर्जा आहे. देशात उत्पादित होणाऱ्या लवंगांपैकी 65 …

माती, हवामान की तंत्रज्ञान… देशात लवंगाचे सर्वाधिक उत्पादन फक्त कन्याकुमारीतच का होते? आणखी वाचा

भारतात लागला होता बटणाचा शोध

शर्ट, पँट, फ्रॉक, ब्लाऊज, ड्रेस असा कुठलाही कपडा असो त्याला बटणे लावलेली असतात. आता काही कपड्यांना हुक किंवा चेन लावल्या …

भारतात लागला होता बटणाचा शोध आणखी वाचा

रेल्वेच्या चाकांची निर्यात करणार भारतीय रेल्वे

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी भारतीय रेल्वे आता रेल्वेची चाके निर्यातदार बनत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले रेल्वे चाके …

रेल्वेच्या चाकांची निर्यात करणार भारतीय रेल्वे आणखी वाचा

कुवेतकडून भारतातील गायींच्या शेणाला मागणी

कुवेत ने काही दिवसांपूर्वी भारतातून गहू मागविला होता आणि आता या देशाकडून भारतातून गाईचे शेण मोठ्या प्रमाणावर मागविले गेले आहे. …

कुवेतकडून भारतातील गायींच्या शेणाला मागणी आणखी वाचा

कमी होत नाही भारतीयांचे सोने वेड

करोना काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचे जीव करोनाने घेतले आणि अजून देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नाही असे दिसत असले …

कमी होत नाही भारतीयांचे सोने वेड आणखी वाचा

जगभरात विवो, शाओमी, ओप्पोची मेक इन इंडिया स्मार्टफोन निर्यात

चीनच्या तीन दिग्गज स्मार्टफोन उत्पादक कंपन्या शाओमी, विवो आणि अप्पो मेक इन इंडिया स्मार्टफोनची निर्यात जगभरात करण्याच्या दृष्टीने पावले टाकत …

जगभरात विवो, शाओमी, ओप्पोची मेक इन इंडिया स्मार्टफोन निर्यात आणखी वाचा

मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो

जगातील अग्रणी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये सामील असलेल्या विवो ने मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात केले जाणार असल्याची घोषणा केली …

मेक इन इंडिया स्मार्टफोन जगभरात निर्यात करणार विवो आणखी वाचा

अॅपल, सॅमसंग भारतात ३७ हजार कोटीचे स्मार्टफोन उत्पादन या वर्षात करणार

अॅपल, सॅमसंग वित्तवर्ष २०२१-२२ मध्ये सरकार उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) सुमारे ५ अब्ज डॉलर्स (३७ हजार कोटी) चे स्मार्टफोन …

अॅपल, सॅमसंग भारतात ३७ हजार कोटीचे स्मार्टफोन उत्पादन या वर्षात करणार आणखी वाचा

तांदूळ निर्यातीत भारताची आघाडी

भारत २०२१ मध्ये जगभरातील तांदूळ निर्यातीतील ४५ टक्के तांदूळ निर्यात करणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तांदूळ निर्यातीत …

तांदूळ निर्यातीत भारताची आघाडी आणखी वाचा

जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार – दादाजी भुसे

नाशिक : शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध …

जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार – दादाजी भुसे आणखी वाचा

जळगावच्या केळींना मिळाले जीआय मानांकन; बाराशे कंटेनर केळी वर्षभरात आखाती देशात निर्यात

जळगाव : जीआय मानांकन जळगावच्या केळींना मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील बाराशे कंटेनर केळी ही आखाती देशात निर्यात करण्यात …

जळगावच्या केळींना मिळाले जीआय मानांकन; बाराशे कंटेनर केळी वर्षभरात आखाती देशात निर्यात आणखी वाचा

चीनी वस्तूंवर बहिष्कार तरी व्यापारात वाढ

भारतचीन सीमेवर सातत्याने होत असलेल्या हालचाली, चकमकी मुळे निषेध म्हणून भारत सरकारने अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आणि गुंतवणुकीवर अनेक …

चीनी वस्तूंवर बहिष्कार तरी व्यापारात वाढ आणखी वाचा

२०० वर्षाचे दशेरी आंब्याचे मूळ झाड आजही देतेय फळे

उन्हाळा अनेक कारणांनी असह्य होत असतो मात्र तो सुसह्य होतो तो आंबा या फळामुळे. भारतात अनेक जातीचे, चवीचे, रंगाचे, स्वादाचे …

२०० वर्षाचे दशेरी आंब्याचे मूळ झाड आजही देतेय फळे आणखी वाचा

ब्रिटनला निर्यात होणारे कोविशिल्डचे ५० लाख डोस भारतातच वापरले जाणार

भारतात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे करोना लसीकरण सुरु झाले असले तरी देशात लसीची कमतरता आहे. कोविशिल्डचे उत्पादन पुण्याच्या सिरम …

ब्रिटनला निर्यात होणारे कोविशिल्डचे ५० लाख डोस भारतातच वापरले जाणार आणखी वाचा

भारताची लस मिळाली नाही तर आफ्रिका विनाशाच्या मार्गावर

आफ्रिकन देशात करोनाचा प्रसार अति वेगाने होत असून स्थानिक सरकार हतबल बनले आहे. करोना लसीकरणासाठी भारताकडे आफ्रिकेचे लक्ष लागले असून …

भारताची लस मिळाली नाही तर आफ्रिका विनाशाच्या मार्गावर आणखी वाचा

आयातीपेक्षा निर्यातीला प्राधान्य दिल्यास तर तरुणांचा उद्रेक होईल – रघुराम राजन

मुंबई : आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आयातीवरील अवलंबित्व कमी करून निर्यातीला प्राधान्य देण्याचे केंद्रातील मोदी सरकारने ठरविले आहे. पण, यावरुन आरबीआयचे …

आयातीपेक्षा निर्यातीला प्राधान्य दिल्यास तर तरुणांचा उद्रेक होईल – रघुराम राजन आणखी वाचा

जगाच्या चीनवरील रागाचा भारताला फायदा- निर्यात वाढली

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी देशाच्या निर्यातीत सतत सहा महिने सुरु असलेल्या घसरणीनंतर सप्टेंबर मध्ये ५.२७ …

जगाच्या चीनवरील रागाचा भारताला फायदा- निर्यात वाढली आणखी वाचा

आता दर महिन्याला 4 कोटी सर्जिकल मास्क, 20 लाख मेडिकल गॉगल्स निर्यात करणार भारत

केंद्र सरकारने सर्जिकल मास्क आणि मेडिकल गॉल्सच्या निर्यातील कोणत्याही अटीशिवाय मंजूरी दिली आहे. आता भारत प्रत्येक महिन्याला 4 कोटी सर्जिकल …

आता दर महिन्याला 4 कोटी सर्जिकल मास्क, 20 लाख मेडिकल गॉगल्स निर्यात करणार भारत आणखी वाचा