पंजाबातला राणे
महाराष्ट्रात नारायण राणे यांना मोठे कर्तबगार नेते मानले जाते. परंतु कोणत्यावेळी काय बोलावे आणि कोणत्यावेळी काय करावे याचे भान नसल्यामुळे …
महाराष्ट्रात नारायण राणे यांना मोठे कर्तबगार नेते मानले जाते. परंतु कोणत्यावेळी काय बोलावे आणि कोणत्यावेळी काय करावे याचे भान नसल्यामुळे …
महाराष्ट्र शासनाच्या ४३ सेवा आजपासून राईट टू सर्व्हिस ऍक्ट या कायद्याखाली नोंदल्या गेल्या असून त्यात या सेवा आता नागरिकांना घरबसल्या …
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशात आग्रा येथे एका कार्यक्रमात बोलताना हिंदूंनी अधिक मुलांना जन्म द्यावा …
ब्राझीलमधील रिओ द जनेरिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची काही प्रगती दिसेल अशी अपेक्षा असतानाच भारताची अधोगती झाली आहे. …
दहीहंडी हा भारतीय परंपरेतला एक खेळ आहे आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या बाळलीला जागविणारा आहे. मात्र अलीकडच्या काळात या खेळाला सवंग …
सध्या सगळ्या माध्यमांमधून बलुचिस्तानवर फार चर्चा सुरू झाली आहे. त्यातल्या त्यात पाकिस्तानातले बलुचिस्तान आणि भारतातले काश्मीर यांची तुलना केली जात …
खरेच मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठा महत्त्चाचा प्रश्न विचारला आहे. भ्रष्ट नेत्यांना लोक पुन्हा निवडून देतात कसे ? असा …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी आणि नंतरही आपले सरकार काळ्या पैशाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील असे वारंवार म्हटलेले …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटावरून केलेल्या भाषणात इतर अनेक विकास विषयक आणि कारभार विषयक गोष्टी …
गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर देशभरात आणि संसदेतही चर्चा सुरू आहे. या चर्चांत सरकारला बरेच उपदेशाचे डोस पाजले जात …
आज ९ ऑगष्ट हा चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन दिन आहे. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना …
गाय हा आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे कारण गायीच्या मांसाचा साठा करणार्यांवर गोभक्तांकडून केल्या जाणार्या हल्ल्यांची दखल पंतप्रधान नरेन्द्र …
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते आले तेव्हाच त्यांनी वाहतूक विषयक नियमात मोठे बदल …
मुंबई ते गोवा या महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील पुलावरून नदीच्या पाण्यात पडलेल्या दोन बसगाड्या वाहून गेल्या त्यांच्यासोबत अन्यही काही वाहने …
गेली १६ वर्षे रेंगाळलेल्या वस्तू आणि सेवाविषयक कराशी संबंधित विधेयकाला अखेर राज्यसभेने मंजुरी दिली आहे. यापूर्वी हे विधेयक लोकसभेत मंजूर …
गेल्या काही दिवसांपासून सामूहिक बलात्कार आणि दलितांवरील हल्ले यांच्यावर फार चर्चा होत आहे. असले प्रकार निषेधार्ह आहेतच पण त्याकडे सामजिक …
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी १९९१ साली भारताचे भवितव्य स्पष्ट करणारा व्हीजन २०२० हा ग्रंथ लिहिला आणि २०२० …
सध्या डाळींच्या भावाबाबत अनिश्चितता असल्यामुळे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारवर टीका करण्याचे एक साधन मिळाले आहे. आपल्या देशातल्या कोणत्याही …