हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक भुईसपाट
गोंदिया – मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. या दोन दिवसात शेतक-यांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच …
गोंदिया – मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. या दोन दिवसात शेतक-यांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच …
गोंदिया – गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. एक पाण्यासाठी पीक धोक्यात आल्याने …
गडचिरोली – गेल्यावर्षी अतीवृष्टीने तर यावर्षी कमी पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम झाल्याने, पुढच्या वर्षीच्या हंगामात पुन्हा सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा …
छतावर पडून वाया जाणारे पाणी बोअरवेलमध्ये साठविण्याचा उपक्रम अनेक शहरांमध्ये सुरू झालेला आहे. काही नगरपालिकांनी असे पाणी साठवणार्यांना घरङ्गाळ्यामध्ये काही …
आपल्या शेतीचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे जमीन आणि जमिनीतली काळी माती. ही माती काही सगळीकडे सारखी नाही. काही …
शेती उद्योगाला लागून करता येणारा पण, अलीकडेच विकसित होत असलेला पूरक उद्योग म्हणजे कृषि पर्यटन उद्योग. सध्या सगळीकडेच पर्यटन व्यवसाय …
आपल्या देशातले शेतकरी शक्यतो नियोजित पद्धतीने शेती करीत नाहीत. कारण मुळात असे नियोजन करावे लागते याची जाणीव नाही. त्याचबरोबर शेती …
सांगली : शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत ३१ कोटींहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली असून, रोपांच्या संगोपनास प्राधान्य दिले …
नवी दिल्ली : उदेशातील कृषी शास्त्रज्ञांनी पलब्ध मर्यादित स्रोतातूनच शेतीची उपज क्षमता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्य करावे तसेच पारंपरिक कृषी …
केन्द्र सरकारने कांदा आणि बटाट्याची विक्री बाजार समित्यांच्या आवारात करण्याची सक्ती काढून टाकली आणि त्यामुळे काही लोकांनी सरकारवर टीका करायला …
नवी दिल्ली – केंद्र सरकार वेळोवेळी, राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांना ऊस शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याचा आणि दोषी साखर कारखान्यांविरुध्द कारवाई करण्याचा …
नवी दिल्ली – कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कायदयातून फळे आणि भाजीपाला वगळण्याचा सल्ला केंद्राने राज्य सरकारांना दिला आहे. असे …
एपीएमसी कायदयातून फळे व भाजीपाला वगळण्याचा केंद्राचा सल्ला आणखी वाचा
कोंबडी पालन व्यवसायाला खूप वाव आहे. आपल्या देशामध्ये लोकांचे राहणीमान वाढत चालले आहे. ते जस जसे वाढत जाईल तस तसे …
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी …
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. …
दिल्ली – देशात सध्याच्या खरीप हंगामाचा विचार करता सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र १00 लाख हेक्टरपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज ‘सोयाबीन …
शेळी पालना विषयी जाणून घ्या .शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक …
महात्मा गांधी शेळीला गरिबांची गाय म्हणत असत. कारण शेळीही गायीप्रमाणेच दूध देते पण गाय महाग असते. गोपालन करायला मोठी गुंतवणूक …