मनोहर जोशी बोलले
बर्याच दिवसांपासून मनोहर जोशी बोललेच नव्हते. तसे त्यांनी बोलण्याचे काही कारणही नव्हते पण बर्याच दिवसांच्या मौनानंतर ते बोलले आणि अप्रस्तुत […]
बर्याच दिवसांपासून मनोहर जोशी बोललेच नव्हते. तसे त्यांनी बोलण्याचे काही कारणही नव्हते पण बर्याच दिवसांच्या मौनानंतर ते बोलले आणि अप्रस्तुत […]
कोणत्याही क्षेत्रामध्ये दर ३० वर्षांनी नवी पिढी येत असते असे गृहित धरले तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पिढी बदलण्याची ही प्रक्रिया नक्कीच
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३७७ हे योग्यच असल्याचा निकाल दिला होता. या निकालाने देशात काहूर उसळले.
शिवसेनेचे खासदार मोहन रावले शिवसेना सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले परंतु ते राष्ट्रवादीच्या तंबूत महिनाभरसुध्दा राहू शकले नाहीत. शिवसेनाविना माझा श्वास
भारताची राज्यघटना तयार होत असतानाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतातल्या सरसकट सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क
भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे म्हणजे नेमके काय दिलेले आहे. याची जाणीव भारतीय मतदारांच्या एका मोठ्या वर्गात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण भाषण करण्याच्या आविर्भावात केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचे संकलन आणि त्यांचे होणारे
कॉंन्ग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभांत उद्योगपतींना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. काही वर्षांपूर्वी भारतात समाजवादी अर्थव्यवस्था राबवली
केरळ हे भारतातले सर्वात प्रगत राज्य मानले जाते. त्यातल्या त्यात वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत हे खरे आहे. पण आता या राज्यातील
पुणे – आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांनी नातलगानाच उमेदवारी देवून घराणेशहीच पुढे आणली आहे. देशभरात राजकीय
पुणे- सर्वच राजकीय पक्षांकडून ३३ टक्के महिला आरक्षणला पाठिंबा दर्शविला जात असला तरी लोकसभा निवडणूकीत मात्र, या प्रमुख पक्षांकडून कमी
मुंबईच्या शक्ती मिल कंपाऊंडमधील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला नको असे मत व्यक्त करून मुलायमसिंग यादव यांनी आपण कोणत्याही
मतदानाचा टक्का वाढत चालला आहे. टक्क्यातली ही वाड भावनिक मुद्यावरून झालेली नाही. ती सातत्याने आणि क्रमाक्रमाने होत आहे आणि ती
महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी आहे. पण ती आघाडी नीट चालत नाही. ते एकमेकांच्या हातात हात असल्याचा देखावा
निवडणुकांचे एकेक टप्पे पार पडत आहेत आणि लोक मतदानास सज्ज होत आहेत. परंतु आपला खासदार कसा असावा याविषयी लोकांच्या मनात
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ साली लोकसभेची निवडणूक कॉंग्रेसला जिंकून दिली. २००९ सालीसुध्दा या विजयाची केवळ पुनरावृत्तीच झाली असे
भारतातल्या ४० टक्के जनतेला दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि या देशातली करोडो बालके कुपोषण होत असल्याने अनेक प्रकारच्या रोगांना
निवडणुका आल्या की पुढारी लोकांच्यावर आश्वासनांची बरसात करतात. मात्र त्या घोषणा व्यवहार्य आहेत की नाही, त्या सत्यात उतरू शकतात की