मनोहर जोशी बोलले
बर्याच दिवसांपासून मनोहर जोशी बोललेच नव्हते. तसे त्यांनी बोलण्याचे काही कारणही नव्हते पण बर्याच दिवसांच्या मौनानंतर ते बोलले आणि अप्रस्तुत …
बर्याच दिवसांपासून मनोहर जोशी बोललेच नव्हते. तसे त्यांनी बोलण्याचे काही कारणही नव्हते पण बर्याच दिवसांच्या मौनानंतर ते बोलले आणि अप्रस्तुत …
कोणत्याही क्षेत्रामध्ये दर ३० वर्षांनी नवी पिढी येत असते असे गृहित धरले तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पिढी बदलण्याची ही प्रक्रिया नक्कीच …
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३७७ हे योग्यच असल्याचा निकाल दिला होता. या निकालाने देशात काहूर उसळले. …
शिवसेनेचे खासदार मोहन रावले शिवसेना सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले परंतु ते राष्ट्रवादीच्या तंबूत महिनाभरसुध्दा राहू शकले नाहीत. शिवसेनाविना माझा श्वास …
भारताची राज्यघटना तयार होत असतानाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतातल्या सरसकट सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क …
भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे म्हणजे नेमके काय दिलेले आहे. याची जाणीव भारतीय मतदारांच्या एका मोठ्या वर्गात …
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण भाषण करण्याच्या आविर्भावात केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचे संकलन आणि त्यांचे होणारे …
कॉंन्ग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभांत उद्योगपतींना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. काही वर्षांपूर्वी भारतात समाजवादी अर्थव्यवस्था राबवली …
केरळ हे भारतातले सर्वात प्रगत राज्य मानले जाते. त्यातल्या त्यात वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत हे खरे आहे. पण आता या राज्यातील …
पुणे – आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांनी नातलगानाच उमेदवारी देवून घराणेशहीच पुढे आणली आहे. देशभरात राजकीय …
पुणे- सर्वच राजकीय पक्षांकडून ३३ टक्के महिला आरक्षणला पाठिंबा दर्शविला जात असला तरी लोकसभा निवडणूकीत मात्र, या प्रमुख पक्षांकडून कमी …
मुंबईच्या शक्ती मिल कंपाऊंडमधील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला नको असे मत व्यक्त करून मुलायमसिंग यादव यांनी आपण कोणत्याही …
मतदानाचा टक्का वाढत चालला आहे. टक्क्यातली ही वाड भावनिक मुद्यावरून झालेली नाही. ती सातत्याने आणि क्रमाक्रमाने होत आहे आणि ती …
महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी आहे. पण ती आघाडी नीट चालत नाही. ते एकमेकांच्या हातात हात असल्याचा देखावा …
निवडणुकांचे एकेक टप्पे पार पडत आहेत आणि लोक मतदानास सज्ज होत आहेत. परंतु आपला खासदार कसा असावा याविषयी लोकांच्या मनात …
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ साली लोकसभेची निवडणूक कॉंग्रेसला जिंकून दिली. २००९ सालीसुध्दा या विजयाची केवळ पुनरावृत्तीच झाली असे …
भारतातल्या ४० टक्के जनतेला दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि या देशातली करोडो बालके कुपोषण होत असल्याने अनेक प्रकारच्या रोगांना …
निवडणुका आल्या की पुढारी लोकांच्यावर आश्वासनांची बरसात करतात. मात्र त्या घोषणा व्यवहार्य आहेत की नाही, त्या सत्यात उतरू शकतात की …