महाभारत

भीष्म पितामह यांना त्यांच्या पूर्वजन्मीच्या या चुकीमुळे भोगावे लागले दुःख

भीष्म पितामह हे महाभारतातील सर्वात महत्त्वाचे पात्र मानले जाते. ते महाराज शांतनू आणि माता गंगा यांचे अपत्य होते. भीष्म यांनी …

भीष्म पितामह यांना त्यांच्या पूर्वजन्मीच्या या चुकीमुळे भोगावे लागले दुःख आणखी वाचा

गीता वाचण्याचा हा आहे महत्वाचा नियम, बदलेल तुमचे संपूर्ण आयुष्य

भगवत गीता हा हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. महाभारतातील कुरुक्षेत्राच्या युद्धात जेव्हा अर्जुनने आपल्याच कुटुंबातील सदस्यांना समोर लढण्यास …

गीता वाचण्याचा हा आहे महत्वाचा नियम, बदलेल तुमचे संपूर्ण आयुष्य आणखी वाचा

कसा झाला कौरवांचा जन्म? महाभारतातील 100 कौरवांच्या जन्माची कहाणी

महाभारताशी संबंधित अशा अनेक कथा ऐकायला मिळतात, ज्या तुमच्या आणि आमच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत. अशीच एक कथा शंभर कौरवांच्या जन्माशी …

कसा झाला कौरवांचा जन्म? महाभारतातील 100 कौरवांच्या जन्माची कहाणी आणखी वाचा

महाभारत : 700 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये तयार होणार ‘महाभारत’, दिसणार अक्षय कुमारपासून रणवीर सिंगपर्यंत!

अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलनंतर बॉलिवूड आता पौराणिक कथांकडे वळत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर ‘महाभारत’वर चित्रपट बनणार आहे. अमेरिकेत सुरू …

महाभारत : 700 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये तयार होणार ‘महाभारत’, दिसणार अक्षय कुमारपासून रणवीर सिंगपर्यंत! आणखी वाचा

म्हणून १० दिवसांनी केले जाते गणेश विसर्जन

गणेशोत्सव आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे आणि गणरायाच्या स्थापनेच्या तयारीला जोरदार सुरवात झाली आहे. गणपतीच्या मखरापासून ते अन्य पूजा …

म्हणून १० दिवसांनी केले जाते गणेश विसर्जन आणखी वाचा

देशात येथे आहे शकुनीमामा मंदिर

भारत हा देवळांचा देश मानला जोतो. हिंदू धर्मात तर ३३ कोटी देव आहेत असे मानले जाते. त्यातील बहुतेक देवांची मंदिरे …

देशात येथे आहे शकुनीमामा मंदिर आणखी वाचा

“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश

भोपाळ – मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा तुळशीदासचे “रामचरितमानस” भाग असेल. तसेच रामसेतूबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये …

“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश आणखी वाचा

म्हणून साजरी होते नागपंचमी

यंदा १३ ऑगस्ट रोजी देशभर नागपंचमीचा सण साजरा होत आहे. भगवान शिव आणि त्यांच्या गळ्यातील नाग यांची पूजा हिंदू धर्मात …

म्हणून साजरी होते नागपंचमी आणखी वाचा

श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची का केली निवड?

आपल्याच स्वकीयांच्या विरुद्ध शस्त्र उचलावे किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश करीत त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. …

श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची का केली निवड? आणखी वाचा

अत्री ऋषींना प्राचीन काळापासून ज्ञात होते ग्रहण

या वर्षातले पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी झाले. भारताच्या फार थोड्या भागात हे ग्रहण दिसले. आजकाल खगोल शास्त्राच्या प्रगती मुळे …

अत्री ऋषींना प्राचीन काळापासून ज्ञात होते ग्रहण आणखी वाचा

हे आहे महाभारताशी संबंधित तीन ‘श्रीकृष्ण’

महाभारतामध्ये अनेक रोचक कथा आहेत, प्रसंग आहेत, रहस्येही आहेत. यातील बहुतेक कथा सर्वश्रुत असल्या, तरी या महान रचनेशी संबंधित अनेक …

हे आहे महाभारताशी संबंधित तीन ‘श्रीकृष्ण’ आणखी वाचा

सौदी शाळेत शिकविले जाणार रामायण, महाभारत

सौदी अरेबिया मध्ये शालेय पाठ्यक्रमात बदल केला गेला असून या नव्या पाठ्यक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला गेला आहे. …

सौदी शाळेत शिकविले जाणार रामायण, महाभारत आणखी वाचा

महाभारतातील पात्रांना समर्पित आहेत ही मंदिरे

भारतामध्ये कौरवांना आणि पांडवांना, व महाभारतातील इतर पात्रांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. याच मंदिरांमध्ये एक मंदिर पांडव पत्नी द्रौपदीला समर्पित …

महाभारतातील पात्रांना समर्पित आहेत ही मंदिरे आणखी वाचा

भीमाला दशसहस्र हत्तींचे बळ कसे लाभले?

महाभारतामध्ये अनेक बलशाली, कुशल योद्ध्यांचा उल्लेख आहे. कोणी धनुर्विद्येत पारंगत होते, तर कोणी गदायुद्धामध्ये कुशल होते. अशा योद्ध्यांच्या समोर युद्धास …

भीमाला दशसहस्र हत्तींचे बळ कसे लाभले? आणखी वाचा

कुठे आहे श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख?

सनातन धर्मात धार्मिक कार्यात शंखाला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. शंखध्वनी जेथपर्यंत पोहोचतो तेथपर्यंत सकारात्मक उर्जेचा संचार होतो अशी भावना …

कुठे आहे श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख? आणखी वाचा

तृतीयपंथीय फक्त एका रात्रीसाठी का आणि कोणासोबत करतात लग्न ?

अरावन देवतेची पुजा करण्याची प्रथा तामिळनाडूमध्ये असून इरावन असेही यांना म्हटले जाते. येथे या देवाला तृतीयपंथीयांची देवता असल्याचेही संबोधले जाते. …

तृतीयपंथीय फक्त एका रात्रीसाठी का आणि कोणासोबत करतात लग्न ? आणखी वाचा

येथे आहे दुर्योधन आणि कर्णाचे मंदिर

फोटो साभार बोल्डस्काय उत्तराखंड राज्य देवभूमी मानले जाते. महाभारतातील पात्रांशी संबंधित अनेक मंदिरे, वास्तू या राज्यात आहेत. या राज्यात कौरव …

येथे आहे दुर्योधन आणि कर्णाचे मंदिर आणखी वाचा

१९ एप्रिल पासून लवकुश दूरदर्शनवर येणार

फोटो साभार ई बायोपिक कोविड मुळे देशात लॉक डाऊन असल्याने घरबसल्या नागरिकांना करमणूक मिळावी आणि त्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये …

१९ एप्रिल पासून लवकुश दूरदर्शनवर येणार आणखी वाचा